शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

रस्ते विकासातून येणार औद्योगिक क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:30 IST

शेतकऱ्यांच्या समृध्दीमुळेच परिसर खºया अर्थाने समृध्द होईल.शेतकरी अधिक समृध्द व्हावा यासाठी परिसराचा सर्वांगिन विकास होणे आवश्यक आहे. रस्त्यांचा विकासामुळेच परिसरात उद्योग धंदे स्थापन होवून औद्योगिक क्रांती होण्यास मदत होईल.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ११ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांच्या समृध्दीमुळेच परिसर खºया अर्थाने समृध्द होईल.शेतकरी अधिक समृध्द व्हावा यासाठी परिसराचा सर्वांगिन विकास होणे आवश्यक आहे. रस्त्यांचा विकासामुळेच परिसरात उद्योग धंदे स्थापन होवून औद्योगिक क्रांती होण्यास मदत होईल. तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे प्रतिपादन गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील देवरी-सोनबिहरी-बलमाटोला, देवरी-किन्ही-डांर्गोली-तेढवा या ११ कोटी रुपयांच्या रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, विमल नागपूरे, प्रकाश रहमतकर, नटवर जैतवार, सरोज मस्करे, निता पटले, विनिता टेंभरे, रुखन चिखलोंडे, चैनलाल लिल्हारे, हनस गराडे, रामेश्वर हरिणखेडे, मनोज नागपुरे, डॉ. मनोहर चिखलोंडे, जयचंद डहारे, ओम रहांगडाले, विक्की बघेले, योगेश बिसेन, व्यकंट मेश्राम, मिना चोखांद्रे, कृपाल लिल्हारे, नमिता शहारे उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, या क्षेत्रातील शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी येणाºया काळात नवेगाव-देवरी उपसा सिंचन योजनेची मदत होणार आहे. या योजनेचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याचा लाभ दवनीवाडा, धापेवाडा, रतनारा या परिसरातील शेतकऱ्यांना मिळेल. या योजनेचे पाणी थेट बाघ सिंचन प्रकल्पांच्या नहरांव्दारे सोडण्यात येणार असून यामुळे या क्षेत्रात हरितक्रांती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आ. अग्रवाल यांच्या माध्यमातून मागील २५ वर्षांपासून या क्षेत्रात विविध विकास कामे सुरू आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे जि.प.सदस्य रुद्रसेन खांडेकर यांनी सांगितले. अर्जुन नागपुरे यांनी आ.अग्रवाल यांच्या माध्यमातून सिंचन, रस्ते तसेच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यातील त्रृटी दूर करण्यास मदत झाली.त्यांच्याच सक्षम नेतृत्त्वामुळे परिसराचा सर्वांगिन विकास झाल्याचे सांगितले. या वेळी आ.अग्रवाल यांच्या हस्ते रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल