शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

भाजप सरकारच्या काळात रोजगाराऐवजी बेरोजगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 21:05 IST

भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आवश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात या विरुध्द चित्र आहे. तर सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये २५ ते ३० पदे रिक्त आहे.

ठळक मुद्देगोंदियात तालुक्यात गोपालदास अग्रवाल यांची प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आवश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात या विरुध्द चित्र आहे. तर सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये २५ ते ३० पदे रिक्त आहे. भाजप सरकारच्या काळात रोजगार मिळण्याऐवजी उलट बेराजगारीत वाढ झाली असल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गुरूवारी (दि.४) फुलचूर येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते.या वेळी प्रामुख्याने जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, जि.प.आरोग्य सभापती विमल नागपूरे, सदस्य विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, प.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, गेंदलाल शरणागत, माजी सभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, स्रेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रयणी धावडे, योगराज उपराडे, अनित मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले केंद्रात आघाडी सरकार सत्तेवर आल्यास २२ लाख पदे त्वरीत भरण्यात येतील. मोदी सरकारने प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख येण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्या आश्वासनाची अद्यापही पूर्तता केली नाही. तर लगतच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात काँग्रेस सरकार सत्तेवर येताच जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला. भाजप सरकारच्या जीएसटी, नोटबंदी सारख्या निर्णयामुळे लघु उद्योजक संकटात आले आहे.त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्याची हिच योग्य वेळ आहे. या क्षेत्राचा सर्वांगिन विकास करण्यासाठी महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी उभे राहण्यास सांगितले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक