शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पुतळी येथे घर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:14 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पुतळी येथील शेतमजूर प्रकाश बाबुराव लांजेवार यांचे ७ आॅगस्टच्या मध्यरात्री अतिवृष्टीने राहते घर कोसळले. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा फटका : नुकसानभरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पुतळी येथील शेतमजूर प्रकाश बाबुराव लांजेवार यांचे ७ आॅगस्टच्या मध्यरात्री अतिवृष्टीने राहते घर कोसळले. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती कोयलारी येथील तलाठ्याला देण्यात आली असून नुकसानीचा पंचनामा करुन पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार सडक अर्जुनी यांचेकडे पाठविण्यात आला आहे.प्रकाश लांजेवार यांचे कुटुंब साखर झोपेत असताना बुधवारी रात्री अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्रीची वेळ असल्याने घर कोसळल्याचा जोरात आवाज आला त्यामुळे घराशेजारील लोक मदतीला धावून आले.घर कोसळल्यामुळे लांजेवार कुटुंबीयांना राहण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे शेजारच्या लोकांची त्यांच्या कुटुंबीयांची राहण्याची सोय करुन दिली.या घटनेची माहिती दुसऱ्याच दिवशी महसूल विभागाच्या कोयलारी येथील तलाठी कार्यालयाला देण्यात आली.यासंदर्भात शासनाने त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Rainपाऊस