शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

शहरातील १२० हेक्टर जमीन होणार शासनजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 21:55 IST

गोंदियात जमीनीची खरेदी-विक्री करणाºया लोकांनी अब्जावधीची माया जमावून घेतली आहे. काहींनी जमीनी घेऊन ठेवल्या तर काहींनी रोख रक्कम किंवा सोन्याच्या रूपात मालमत्ता जमवून ठेवली. अनेक लोक कर वाचविण्याच्या नादात जमीनीकडे धाव घेतात. परंतु ज्यांचा जमीन खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय आहे अशातल्या काही लोकांनी ‘सिलींग’ कायद्याला तिलांजली देऊन शेकडो हेक्टर जमीन जिल्ह्यात एकाच कुटुंबाच्या नावाने खरेदी केली आहे.

ठळक मुद्देभूमाफियांवर शासनाची करडी नजर : उपविभागीय अधिकाऱ्यांचे संबंधितांना नोटीस

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘सिलींग’ कायद्यानुसार एका कुटुंबाला ५२ एकर पेक्षा अधिक जमीन ठेवता येत नाही. परंतु गोंदियातील जमीनीची खरेदी-विक्री करणाºया एका कुटुंबाकडे २०० हेक्टरपेक्षा अधिक जमीन असल्याचे बोलले जाते. त्या व्यक्तीची १२० हेक्टर जमीन शासन जमा करण्याची कारवाई उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे. अवघ्या दोन-चार दिवसांत ही कारवाई पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.गोंदियात जमीनीची खरेदी-विक्री करणाºया लोकांनी अब्जावधीची माया जमावून घेतली आहे. काहींनी जमीनी घेऊन ठेवल्या तर काहींनी रोख रक्कम किंवा सोन्याच्या रूपात मालमत्ता जमवून ठेवली. अनेक लोक कर वाचविण्याच्या नादात जमीनीकडे धाव घेतात. परंतु ज्यांचा जमीन खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय आहे अशातल्या काही लोकांनी ‘सिलींग’ कायद्याला तिलांजली देऊन शेकडो हेक्टर जमीन जिल्ह्यात एकाच कुटुंबाच्या नावाने खरेदी केली आहे.ज्या जमीन विक्री करण्यात आल्या त्याचा तर हिशेबच नाही. परंतु सद्यस्थितीत सातबारावर असलेल्या जमीनीची माहिती घेतली असता १२० हेक्टर जमीन अधिक असल्याचे लक्षात आले.त्या भूमाफीयाची जमीन शासन जमा करण्यासाठी गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या माध्यमातून कारवाई करणे सुरू आहे. ही १२० हेक्टर म्हणजेच ३०० एकर जमीन शासनजमा करण्यासाठी त्या जमीन मालकाला नोटीस बजाविण्यात आले आहे. ३ सप्टेंबरपर्यंत त्याला वेळ देण्यात आली आहे.यानंतर त्याची १२० हेक्टर जमीन शासनजमा करण्याच्या अंतीम कारवाईवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. या कारवाईमुळे गोंदियातील आणखी काही भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.शेकडो कोटींची मालमत्तागोंदिया शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत असलेली ही १२० हेक्टर जमीन शासन जमा केली तर या जमीनीची किंमत शेकडो कोटींच्या घरात जाणार आहे. ३०० एकर जमीनीच्या शेकडो कोटी रूपयांचा फायदा शासनाला होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. या कारवाईनंतर जमीन मालक न्यायालयातही गेला तरी केलेली कारवाई योग्यच आहे हे दिसावे यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून कायद्याच्या सर्व बाजू तपासूनच कारवाई केली जाणार असल्याचे समजते.इतरांचाही घेणार शोधया व्यक्ती बरोबर आणखी कुण्या व्यक्तीकडे अशीच मोठ्या प्रमाणात जमीन आहे का याचा शोध जिल्ह्यातील महसुल विभाग घेणार आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची जमीन कमी किंमतीत घेऊन शेकडो हेक्टर जमीन धारण करणाºयांची आता गय केली जाणार नाही. गोंदियातील भूमाफियांवर आता शासनाची करडी नजर आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार