शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

सरकारने चांगले दिवस नाही, तर चांगले क्षण तरी आणावे

By admin | Updated: December 22, 2014 22:50 IST

कॉंग्रेसच्या शासनकाळात धानाला तीन हजार रूपये प्रती क्विंटल हमी भावाची मागणी करून याच भाजपच्या नेत्यांनी गोंदिया-भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन केले होते.

गोंदिया : कॉंग्रेसच्या शासनकाळात धानाला तीन हजार रूपये प्रती क्विंटल हमी भावाची मागणी करून याच भाजपच्या नेत्यांनी गोंदिया-भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन केले होते. एवढेच नव्हे तर सत्तेत आल्यास भाजप सरकार शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करणार, असे सांगत फिरत शेतकऱ्यांना चांगल्या दिवसांचे स्वप्न दाखवित होते. आता मात्र सत्तेवर आल्यावर हेच भाजप सरकार धानाला एक हजार ३६० रूपये हमी भाव देऊन आत्महत्या करण्यासाठी मजबूर करीत आहे. आता या भाजप सरकारने सात/बारा कोरा करून चांगले दिवस नाही तर किमान सरसकट १० हजार रूपये हेक्टरी मदत देऊन चांगले क्षण तरी आणावे, अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेत केली. गोंदिया-भंडारा- गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची पुरजोरपणे बाजू मांडत वेळप्रसंगी तिव्र आंदोलनाचाइशारा ही सरकारला दिला. आमदार अग्रवाल यांनी, दुष्काळग्रस्त राज्यात केंद्र सरकारच्या आदेशावरून राज्य सरकारला बोनस देण्यावर बंदी लावली आहे. एकीकडे कॉंग्रेस शासनकाळात मागील वर्षी २०१३ मध्ये धानाला एक हजार ५१० रूपये प्रती क्वींटल हमी भाव दिला जात होता. यावर विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस व अथर्मंत्री मुनगंटीवार यांनी रस्ता रोको करून तीन हजार रूपये भावाची मागणी केली होती. आता मात्र केंद्र व राज्यात भाजप सरकार व राज्यात हे दोघे मुख्य असताना एक हजार ३६० हमी भाव दिला जात आहे. कॉंग्रेसने आपल्या शासनकाळात शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आता पाळी भाजप सरकारची असून त्यांनी दिलेल्या आश्वासना नुसार वागण्याची वेळ आली असू धानाला सरसकट १० हजार रूपये हेक्टरी मदत देण्याची देण्याची मागणी आमदार अग्रवाल यांनी केली. तर गजर पडल्यास धान उत्पादन शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी विधानसभेत दिला. यावर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी या मुद्यांवर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)