शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
2
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
3
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
4
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
5
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
6
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
7
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
8
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
9
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
10
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
11
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
12
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
13
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
14
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
15
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
16
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
19
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
20
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

सरकार शेतकरीविरोधी

By admin | Updated: October 31, 2015 02:36 IST

भाजपाच्या सरकारने शेतकरी व गरीबांच्या समस्या वाढविल्या आहेत. श्रीमंतांचे हित सांभाळणारे सरकार भाजपाचे आहे.

सभा : माणिकराव ठाकरे यांचे प्रतिपादनलाखनी : भाजपाच्या सरकारने शेतकरी व गरीबांच्या समस्या वाढविल्या आहेत. श्रीमंतांचे हित सांभाळणारे सरकार भाजपाचे आहे. केवळ विकासाकडे लक्ष देणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करणे आवश्यक आहे. लाखनीच्या विकासात काँग्रेसने महत्वाची भूमिका बजावली. तालुका निर्मितीपासून ते विविध शासकीय कार्यालयांना प्रारंभ काँग्रेसच्या कारकिर्दीत झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भापुरत्या मर्यादित होत्या. त्या आता पश्चिम महाराष्ट्रात पोहचल्या आहेत. काँग्रेस जे भाव धानाला तीन वर्षापूर्वी दिले ते आजही कायम आहे. शेतकरी व गरीबांच्या हिताच्या विरुद्ध कार्य केंद्र व राज्य शासन करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.स्थानिक स्वप्नदीप सभागृहात तालुका काँग्रेस कमेटीद्वारे लाखनी नगरपंचायत निवडणूक काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले. मंचावर प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, आ.गोपालदास अग्रवाल, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिल्लोरकर, जिल्हा परिषद सभापती विनायक बुरडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जिया पटेल, पंचायत समिती सभापती रजनी आत्राम, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, पंचायत समितीचे उपसभापती विजय कापसे, बाजार समिती संचालक रामकृष्ण वाढई, पंचायत समिती सदस्य मोरेश्वरी पटले, सरपंच राजेश खराबे, मनोहर सिंगनजुडे, नारायण तितीरमारे, कृउबा संचालक अनमोल काळे, तालुका अध्यक्ष सुनिल गिऱ्हेपुंजे, मनोहर टहिल्यानी, इकबाल आकबानी, धनंजय तिरपुडे, दत्ता गिऱ्हेपुंजे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माजी आमदार सेवक वाघाये यांनी केले. डॉ.नितीन राऊत यांनी आरक्षण संपविण्याची भाषा करणारे सरकारचे प्रतिनिधींनी फक्त श्रीमंतांचाच विचार केला असल्याचे स्पष्ट केले. आरक्षण संपवायचे असेल तर अगोदर जातीप्रथेचा समूळ नायनाट करावा त्यानंतरच आरक्षणाचा मुद्दा मांडावा असे विचार व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)