शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:48 IST

यंदा कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देहेमंत पटले : पालकमंत्री, सहकारमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे भविष्यात शेतकºयांच्या सक्षमीकरणासाठी जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना शासनातर्फे आर्थिक मदत देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्री राजकुमार बडोले व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून निवेदनही देण्यात आले आहे.निवेदनानुसार, यंदा जिल्ह्यातील ३५ टक्के शेतकºयांनी सिंचनाअभावी पेरणीच केली नाही. त्यातच कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम पेरणीवर झाला असून किडींच्या प्रादुर्भावामुळे ते धानपिकही शेतकºयांच्या हातून जाण्याच्या मार्गावर आहे. यातच अवकाळी पावसाने हातात असलेल्या धानपिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदील झाला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह पुढील हंगामाच्या चिंतेत जिल्ह्यातील शेतकरी आहे. याशिवाय यंदा सरासरीत ५५ टक्केच पाऊस पडल्याने नैसर्गिक जलस्त्रोतात जलसाठा अत्यल्प आहे. अशावेळी भविष्यातील नियोजनाकरिता शासनाने वेळीच दखल घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना व त्यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे तातडीची आर्थिक मदत व सेवा पुरविण्यात यावी.