शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:48 IST

यंदा कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देहेमंत पटले : पालकमंत्री, सहकारमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे भविष्यात शेतकºयांच्या सक्षमीकरणासाठी जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना शासनातर्फे आर्थिक मदत देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्री राजकुमार बडोले व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून निवेदनही देण्यात आले आहे.निवेदनानुसार, यंदा जिल्ह्यातील ३५ टक्के शेतकºयांनी सिंचनाअभावी पेरणीच केली नाही. त्यातच कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम पेरणीवर झाला असून किडींच्या प्रादुर्भावामुळे ते धानपिकही शेतकºयांच्या हातून जाण्याच्या मार्गावर आहे. यातच अवकाळी पावसाने हातात असलेल्या धानपिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदील झाला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह पुढील हंगामाच्या चिंतेत जिल्ह्यातील शेतकरी आहे. याशिवाय यंदा सरासरीत ५५ टक्केच पाऊस पडल्याने नैसर्गिक जलस्त्रोतात जलसाठा अत्यल्प आहे. अशावेळी भविष्यातील नियोजनाकरिता शासनाने वेळीच दखल घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना व त्यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे तातडीची आर्थिक मदत व सेवा पुरविण्यात यावी.