शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात तीन महिन्यात ८४ बालके कुपोषणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 10:33 IST

गोंदिया जिल्ह्यात पोषाहार केंद्रात मागील तीन महिन्यात दाखल करण्यात आलेल्या ९४ बालकांपैकी ८४ बालके कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर पडली आहेत.

ठळक मुद्देपोषाहार केंद्राची कामगिरी १४ दिवसात ३.७५० किलो वजन वाढले

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्ह्यात कुपोषणाचे मोठे प्रमाण असल्यामुळे येथील कुपोषित बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात राष्ट्रीय पोषाहार पुनर्वसन केंद्र सुरू केले. या पोषाहार केंद्रात मागील तीन महिन्यात दाखल करण्यात आलेल्या ९४ बालकांपैकी ८४ बालके कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर पडली आहेत.जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील अंगणवाडी, उपकेंद्र व ग्रामीण रूग्णालयातून कुपोषणग्रस्त बालकांना १४ दिवसासाठी या पोषाहार पुनर्वसन केंद्रात दाखल केले जाते. गावपातळीवर व्हीसीडीसी व प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर महिनाभर सीटीसी या विशेष शिबिरातून ही वजन न वाढणारी बालके येथील पोषाहार केंद्रात दाखल करण्यात आली. या पोषाहार पुनर्वसन केंद्रात बालरोग तज्ज्ञ व डायटीशियन व समुपदेशिका यांच्या संयुक्त चमूने तीव्र कुपोषित बालकांवर उपचार केला.पोषण पुनर्वसन केंद्रात भरती केल्यावर त्या बालकास पाच वेळा वेगवेगळा पोषाहार सारिका तोमर आणि आहारतज्ज्ञ स्वाती बन्सोड यांच्या देखरेखीत देण्यात आला. बालरोगतज्ज्ञ डॉ. देशमुख यांनी बालकांना अत्यावश्यक मायक्रो सप्लिमेंट्स व व्हिटामीन ए व डी चे डोजेस देण्याचा सल्ला दिला. अशाप्रकारे ८४ बालकांना पोषाहार पुनर्वसन केंद्रातून नवसंजीवनी मिळाली.

मागील पंधरवड्यात तुमखेडा येथून रेफर झालेल्या आठ महिन्याच्या बाळाचे वजन फक्त दीड किलोते १० बालक दुर्धर आजारीगंगाबाईच्या पोषाहार केंद्रात मागील तीन महिन्यात दाखल झालेल्या ९४ बालकांपैकी १० बालकांची अवस्था ‘जैसे थे’ आहे. त्या बालकांना उपोषणापेक्षा दुर्धर आजार व व्यंगत्व असल्यामुळे ते आजारी आहेत. गर्भावस्थेतच गर्भवतींची योग्य देखरेख होत नसल्यामुळे पोटातील बाळाची वाढ होत नाही. परिणामी व्यंगत्व घेऊनच बाळ जन्माला येते. त्यामुळे गर्भावस्थेतच महिलांकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्य