शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे ध्येय ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:23 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघीणीचे दूध असून जो हे दूध पिणार तो गुर्गुरल्याशिवाय राहणार असे सांगितले होते. मात्र आता देशातील शिक्षण व्यवस्था ही केवळ जी सर म्हणणारी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे ध्येय ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाचे प्रो.डॉ.रतनलाल यांनी केले.

ठळक मुद्देरतनलाल : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघीणीचे दूध असून जो हे दूध पिणार तो गुर्गुरल्याशिवाय राहणार असे सांगितले होते. मात्र आता देशातील शिक्षण व्यवस्था ही केवळ जी सर म्हणणारी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे ध्येय ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाचे प्रो.डॉ.रतनलाल यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे रविवारीे (दि.१४) येथील प्रशासकीय भवनासमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने सुनील बौध्द, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी.निमगडे, आप चे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम मोदी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश देशभ्रतार, मंगला नंदेश्वर, अमित भालेराव उपस्थित होते. कार्यक्रमाचीे सुरूवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करुन करण्यात आली. प्रो.रतनालाल म्हणाले, १३ पार्इंट रोस्टरच्या विरोधातील लढाई जरी आपण जिंकली असली तरी अशी लढाई आपल्याला वांरवार लढावी लागू शकते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा सन्मान करीत असल्याचे ढोंग सरकार करीत असून असे ढोंगी सरकार सत्तेवर राहिल्यास वांरवार लढा उभारावा लागेल. त्यामुळेच आता शिक्षण व्यवस्थेला वाचविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. मागील वेळेस जेएनयू आणि विद्यापिठात वाद निर्माण करुन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.त्यामुळे असा प्रयत्न पुन्हा होवू नये यासाठी रस्तावर उतरुन लढा देण्यासाठी तयार राहा असे आवाहन देखील त्यांनी केले.या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विलास राऊत यांनी केले तर आभार समितीचे अध्यक्ष निलेश देशभ्रतार यांनी केले.