शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

धानाला योग्य भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:00 IST

धानाला योग्य भाव देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी तिरोडा येथील शेतकरी सेवा समितीच्यावतीने नरेंद्र रहांगडाले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी सेवा समितीची मागणी : मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगुलाबटोला : धानाला योग्य भाव देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी तिरोडा येथील शेतकरी सेवा समितीच्यावतीने नरेंद्र रहांगडाले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.निवेदनात, शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी येण्यासाठी शासनाने रोवणी आणि धान कापणी रोजगार हमी योजनेंतर्गत करावी, वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानाची भरपाई त्वरित देण्यात यावी, धानाला योग्य भाव देण्यात यावा, कृषी योजना शासनाने पुढाकार घेवून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी स्विकारावी, विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, नवीन कर्ज देण्यात यावे, सातबारा विना मुल्य देण्यात यावा, सर्वच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतकºयांना १२ महिने पाण्याची सोय करावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी आदि मागण्या नमूद आहेत.शेतकरी सेवा समितीच्या वतीने या मागण्यांचे निवेद तहसीलदारांमार्पत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. शिष्टमंडळात राजकुमार ठाकरे, भरत रहांगडाले, निमिद पटले, प्रेमलाल पारधी, धनलाल पटले, राजकुमार नेरकर, उमेश बिसेन, बाळासाहेब पारधी, राजेश रहांगडाले, जितेंद्र पारधी, सहेसराम पटले, रजतन चचाने, मिलिंद पारधी, लखन रहांगडाले आदींचा समावेश होता.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती