शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रब्बीसाठी प्रकल्पाचे पाणी मिळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:58 IST

जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पीक घेतले जाते. मात्र यंदा बाघ व इटियाडोह विभागाने गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पीक घेतले जाते. मात्र यंदा बाघ व इटियाडोह विभागाने गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा असून हे पाणीे रब्बी पिकासाठी दिल्यास जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या बिकट होण्याची शक्यता आहे.मागील वर्षी जिल्ह्यातील ३ हजार हेक्टरमधील रब्बी पिकांना बाघ प्रकल्पाने पाणी दिले होते.याचा गोंदिया, आमगाव, सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ झाला होता. दरवर्षी नहराच्या माध्यमातून सिरपूर जलाशयाचे पाणी दिले जाते.मात्र सध्यास्थितीत या प्रकल्पात केवळ २५.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर पुजारीटोला, कालीसरार जलाशयात अनुक्रमे केवळ ७०.१० व ६९.४२ टक्के पाणीसाठा आहे. हे पाणी सिरपूर जलाशयात सोडल्यानंतर सुध्दा रब्बी पिकांसाठी पाणी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या सिरपूर जलाशयाचे पाणी गोंदिया शहरासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी शहरात पाणी टंचाई निर्माण झाली होती तेव्हा याच जलाशयाची गोंदियावासीयांना मदत झाली होती.नहराच्या दुरुस्तीवर १३० कोटीचा खर्चयावर्षी बाघ प्रकल्पाव्दारे नहरातून पाण्याचा पुरवठा करण्यात येणार नाही. सध्या नहराच्या दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. यासाठी १३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला सुरूवात केली जाणार आहे. हे पाणी रोटेशन पध्दतीने दिले जाणार असून यासंदर्भात नुकतीच पाणी वापर सहकारी संस्थाची नुकतीच एक बैठक पार पडली.- हेमराज छप्परघरे, कार्यकारी अभियंता बाघ व इटियाडोह विभाग, गोंदिया

टॅग्स :water shortageपाणीटंचाई