शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
5
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
6
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
7
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
8
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
9
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
10
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
11
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
12
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
13
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
14
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
15
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
16
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
17
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
18
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
19
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
20
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

रब्बीसाठी प्रकल्पाचे पाणी मिळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:58 IST

जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पीक घेतले जाते. मात्र यंदा बाघ व इटियाडोह विभागाने गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पीक घेतले जाते. मात्र यंदा बाघ व इटियाडोह विभागाने गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा असून हे पाणीे रब्बी पिकासाठी दिल्यास जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या बिकट होण्याची शक्यता आहे.मागील वर्षी जिल्ह्यातील ३ हजार हेक्टरमधील रब्बी पिकांना बाघ प्रकल्पाने पाणी दिले होते.याचा गोंदिया, आमगाव, सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ झाला होता. दरवर्षी नहराच्या माध्यमातून सिरपूर जलाशयाचे पाणी दिले जाते.मात्र सध्यास्थितीत या प्रकल्पात केवळ २५.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर पुजारीटोला, कालीसरार जलाशयात अनुक्रमे केवळ ७०.१० व ६९.४२ टक्के पाणीसाठा आहे. हे पाणी सिरपूर जलाशयात सोडल्यानंतर सुध्दा रब्बी पिकांसाठी पाणी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या सिरपूर जलाशयाचे पाणी गोंदिया शहरासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी शहरात पाणी टंचाई निर्माण झाली होती तेव्हा याच जलाशयाची गोंदियावासीयांना मदत झाली होती.नहराच्या दुरुस्तीवर १३० कोटीचा खर्चयावर्षी बाघ प्रकल्पाव्दारे नहरातून पाण्याचा पुरवठा करण्यात येणार नाही. सध्या नहराच्या दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. यासाठी १३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला सुरूवात केली जाणार आहे. हे पाणी रोटेशन पध्दतीने दिले जाणार असून यासंदर्भात नुकतीच पाणी वापर सहकारी संस्थाची नुकतीच एक बैठक पार पडली.- हेमराज छप्परघरे, कार्यकारी अभियंता बाघ व इटियाडोह विभाग, गोंदिया

टॅग्स :water shortageपाणीटंचाई