शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

साडेचार एकरातील उभे धानपीक जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 21:56 IST

यंदा पावसाने पाठ फिरविल्याने रोवणी लांबली होती. त्यातच धानपीक ऐन कापणीच्या हंगामात असताना त्यावर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने धानाची पूर्णत: तणस झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : धानोली येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : यंदा पावसाने पाठ फिरविल्याने रोवणी लांबली होती. त्यातच धानपीक ऐन कापणीच्या हंगामात असताना त्यावर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने धानाची पूर्णत: तणस झाली आहे. धानपिकांवरील कीडरोगांनी त्रस्त झालेल्या दोन शेतकºयांनी साडेचार एकरातील उभे धानाचे पीक जाळले. ही घटना रविवारी (दि.१२) तालुक्यातील धानोली येथे घडली. या घटनेमुळे तालुक्यातील शेतकºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.दुर्योधन मनीराम गौतम व जयराम शिवशंकर कटरे, रा.धानोली अशी कीडरोग आणि नैसर्गिक संकटांना कंटाळून शेतातील धान पिकाला आग लावणाºया शेतकºयांची नावे आहेत. दुर्योधन गौतम यांनी अडीच एकरातील तर जयराम कटरे यांनी दोन एकरमधील धानपीक जाळून टाकले. यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने बºयाच शेतकºयांना रोवणी करता आली नाही. तर काही शेतकºयांनी उपलब्ध सिंचनाच्या सोयीच्या मदतीने कशी बशी रोवणी आटोपली. मात्र कीडरोगांमुळे हाती आलेले पीक गमविण्याची वेळ शेतकºयांवर आली. त्यामुळे शेतकरी नैराश्यात आहे. हजारो रुपयांचा लागवड खर्च करुनही काहीच हाती लागण्याची शक्यता कमी आहे. यामुळेच या दोन शेतकºयांनी शेतातील उभे धानपीक जाळल्याचे बोलल्या जाते. ही केवळ या दोन शेतकºयांची व्यथा नसून तालुक्यातील अनेक शेतकºयांची हीच स्थिती आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी, धानोली, बोळुंदा, थाडेझरी, बेहळीटोला या गावातील शेतकºयांनी ५० टक्के धानाची रोवणी केली नाही. केवळ ज्यांच्याकडे सिंचनाची सोय होती. अशाच शेतकºयांनी इतर शेतकºयांना मदत करुन धानाची लागवड केली.पंचनामे करुन नुकसान भरपाई द्याधानोरी येथील ७०० एकर शेतीपैकी केवळ १२५ एकरवर धानाची लागवड करण्यात आली. थाडेझरी येथील २५० एकर शेतजमीन असून केवळ १० एकरात धानपिकाची लागवड करण्यात आली. शेतकºयांनी काढलेल्या पीक विम्याचाही फायदा शेतकºयांना मिळाला नाही. तसेच नुकसान भरपाई देखील मिळाली नाही. प्रशासनाने पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.