शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षमीकरणासाठी सर्वप्रथम काँग्रेसचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 20:49 IST

काँग्रेसने स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून महिलांना सक्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान दिले. काँग्रेस पक्षाने महिलांसाठी ५० टक्के आरक्षण घोषित करून समानतेचा अधिकार व अनेक योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाला मजबूत करण्याचे कार्य केले आहे. असे मत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : महिला काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : काँग्रेसने स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून महिलांना सक्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान दिले. काँग्रेस पक्षाने महिलांसाठी ५० टक्के आरक्षण घोषित करून समानतेचा अधिकार व अनेक योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाला मजबूत करण्याचे कार्य केले आहे. असे मत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.शहर महिला काँगे्रस कमेटीच्या वतीने मंगळवारी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, शहरध्यक्ष अशोक चौधरी, जि.प.सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, चेतना पराते, मोसमी भालाधरे, माजी शहर महिला काँग्रेसध्यक्ष निलू मांढरे, आशा जैन उपस्थित होते. आ. अग्रवाल म्हणाले, गोंदिया शहरात महिलांच्या विकासासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात शहरात महिला वर्गासाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतील.महिलांचे सबलीकरण हेच काँग्रेसचे मुख्य ध्येय असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले. या वेळी आ.गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून अनेक महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काजल अग्रवाल, सारीका बरईकर, सुधा पाठक, योगीता धांडे, स्मिता सोनवाने, निधी गुप्ता, स्नेहा गुप्ता, स्मिता सहारे, स्मिता वाढई, शिवानी सिंग, शिप्रा राठोड, आशा बोरकर, जोत्स्ना भौतिक, लालन नागदवने,नफिसा शेख, वैशाली उंदीरवाडे, सालेह शेख, मिरा भालाधरे, गिता मेश्राम, वंदना लोणारे, रेखा निमकर, रेखा लालवानी, सुनिता उके, अनिता वाहाने, छाया बुलबुले, मिना चंदेले, सकुन बहाने, वसुधा शहारे, ममता सोनवाने,योगता वाघमारे, प्रमिला दामले, माधुरी चंद्रिकापुरे, बबीता वाघमारे, शांता दोनोडे, वर्षा नागेश्वर, साहिन कुरैशी, कनिजा शेख, लक्ष्मी धरमगडीया, शिला खैरकर, ज्योती कोशर, वर्षा सोनवाने, तिजू ठाकरे, ज्योती लिल्हारे, रविकांत सहारे, गिता जैवार, सीमा नागपुरे, यमुना कामडे, गिता वालोकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.