शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

अखेर कर्मचाऱ्यांच्या अंशदान कपातीचे आदेश धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2015 01:54 IST

गोंदिया जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी एल्गार पुकारला.

धसका : खात्यावर जमा होणारवडेगाव : गोंदिया जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी एल्गार पुकारला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काहीतरी उत्तर देता यावे म्हणून शासनाने अंशदायी पेन्शन योजनेची बंद झालेली कपात तातडीने सुरू करण्याचे आदेश दिल्याची बाब उजेडात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने विधिमंडळात कोणतेही विधेयक पारीत न करता कर्मचाऱ्यांची नियमित पेन्शन १ नोव्हेंबर २००५ पासून बंद करण्याचा निर्णय ३१ आॅक्टोबर २००५ रोजी घेतला. त्यावेळी ज्यांची पेन्शन बंद करण्यात आली तो कर्मचारी वर्ग अस्तित्वातच नव्हता. प्रस्थापित कर्मचारी संघटनांनी त्यावेळी विरोध केला, मात्र त्यात कितपत बळ होते यावर प्रश्नचिन्ह आहे. नवीन परिभाषित अंशदायी पेन्शन योजना लागू केल्यावर त्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने १० वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या अंशदान रकमेची कपात अनियमितपणे व काही दिवसांपासून पूर्णत: बंद होती. अलीकडे राज्यभरातील सुमारे दीड लाखाहून अधिक कर्मचारी जुनी पेन्शन ही एकच मागणी घेऊन संतापले असल्याने त्यांना उत्तर देण्यासाठी शासनाने कर्मचाऱ्यांच्या अंशदान कपातीचे आदेश तातडीने निर्गमित केले. विशेष म्हणजे दि. ११ डिसेंबर रोजी काढण्यात आलेला हा सदर आदेश नागपूर येथील शिबिर कार्यालय, हैदराबाद हाऊस येथून तडकाफडकी काढण्यात आला आहे. त्यात अंशदायी पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या हिश्याची ७ एप्रिल २०१४ च्या आदेशानुसार बंद झालेली कपात पुन्हा नियमित सुरू करून थांबलेल्या कपातीचे दोन-दोन हप्ते कपात करून थकबाकी वसूल करण्याचे व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करून लेखे अद्यावत करण्याचे आदेश देण्यात आले आहे.(वार्ताहर)