शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वसुलीच्या तगाद्याने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: February 20, 2015 01:18 IST

दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत कोसळला आहे. शेतीवर हजारो रुपयांचा खर्च करूनही अपेक्षित पिक हाती लागत नसल्यामुळे

रावणवाडी : दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत कोसळला आहे. शेतीवर हजारो रुपयांचा खर्च करूनही अपेक्षित पिक हाती लागत नसल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक झाली आहे. अशातच विविध संस्थांकडून घेतलेले कर्ज कोणत्या रुपात फेडावे अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. त्यातच त्यांच्याकडून कर्जवसुलीचा तगादा सुरू आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी पिकांची लागवड, बियाणे, खत आदी खर्चासाठी विविध कार्यकारी संस्था, कोकण ग्रामीण बँक, पतसंस्था आदी यंत्रणेकडून कर्जाची उचल केली. मात्र या भागात सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे पाण्याअभावी लागवड केलेले धान पिक शेतातच गडप झाले. गतवर्षी अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रत्येक वर्षीच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाले. अशातच वित्तीय मदत करणाऱ्या यंत्रणा ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे अशा शेतकऱ्यांच्या घरी जावून चलअचल संपत्ती जप्तीची कारवाई करण्याचा इशारा शेतकऱ्यांना देत आहे. यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. यावर्षी खरीप हंगाम उशीरा सुरू झाला, त्यातच शेतकऱ्यांनी अल्पशा वेळात रोपे तयार केली. मात्र पिक हाती येण्याच्या शेवटी पावसाने हुलकावणी दिली. पिक वाचविण्याची शेतकऱ्यांना धडपड करावी लागली. मात्र पुरेशे उत्पन्न हाती आले नाही. एकीकडे कोरडा दुष्काळ तर दुसरीकडे संस्था, बँकांचा कर्ज वसुलीचा तगादा या मोठ्या संकटामुळे शेतकऱ्यांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे. (वार्ताहर)