शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:07 IST

पावसाचे एकापाठोपाठ एक नक्षत्र कोरडे जात असतांना अद्यापही वरुण राजाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पाऊस झाला नसला तरी काही शेतकरी धूळ पेरणी करीत आहेत. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी करण्यास पुन्हा पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा सल्ला : पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात ,१५ जुलैपर्यंत मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पावसाचे एकापाठोपाठ एक नक्षत्र कोरडे जात असतांना अद्यापही वरुण राजाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पाऊस झाला नसला तरी काही शेतकरी धूळ पेरणी करीत आहेत. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी करण्यास पुन्हा पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ९२ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. धानाचे पऱ्हे टाकण्यासाठी जमिनीत किमान पाच इंचापर्यत ओलावा निर्माण होणे आवश्यक आहे. मात्र यंदा जून महिना पूर्ण लोटत असताना मृगापोठोपाठ आद्रा नक्षत्र सुध्दा कोरडा जात असल्याने शेतकऱ्यांवरील संकटात वाढ झाली आहे. मृगाचा दमदार पाऊस होताच शेतकरी पेरणीला सुरुवात करतात. पण यंदा अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. रोज आकाशात ढग दाटून येत आहे मात्र पाऊस पडत नसल्याने वातावरणात सुध्दा उकाडा निर्माण होत आहे. पाऊस लांबत असल्याने पेरण्यांना उशीर होत असून शेतकऱ्यांच्या काळजीत सुध्दा वाढ होत आहे. पेरणीस उशीर झाल्याने रोवणी देखील लांबणार असून यामुळे याचा उत्पादनावर सुध्दा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाच्या अधिकाºयांनुसार धानाची पेरणी ही १५ जुलैपर्यंत करता येते . त्यामुळे पेरणी करण्यास पुन्हा २० दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकºयांनी पेरणी करण्याची घाई करु नये असे सांगितले. १५ जुलैपर्यंत पाऊस झाल्यास शेतकºयांनी हलक्या प्रजातीच्या धानाची लागवड करावी ज्यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार नाही.यंदा पाऊस लांबल्याने पेरण्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. मात्र धानाची पेरणी करण्यास पुन्हा २० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकºयांनी घाई न करता काही दिवस प्रतीक्षा करावी. चांगला दमदार पाऊस झाल्यानंतरच धानाची पेरणी करावी.- नंदकिशोर नयनवाडजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.