शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:07 IST

पावसाचे एकापाठोपाठ एक नक्षत्र कोरडे जात असतांना अद्यापही वरुण राजाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पाऊस झाला नसला तरी काही शेतकरी धूळ पेरणी करीत आहेत. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी करण्यास पुन्हा पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा सल्ला : पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात ,१५ जुलैपर्यंत मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पावसाचे एकापाठोपाठ एक नक्षत्र कोरडे जात असतांना अद्यापही वरुण राजाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पाऊस झाला नसला तरी काही शेतकरी धूळ पेरणी करीत आहेत. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी करण्यास पुन्हा पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ९२ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. धानाचे पऱ्हे टाकण्यासाठी जमिनीत किमान पाच इंचापर्यत ओलावा निर्माण होणे आवश्यक आहे. मात्र यंदा जून महिना पूर्ण लोटत असताना मृगापोठोपाठ आद्रा नक्षत्र सुध्दा कोरडा जात असल्याने शेतकऱ्यांवरील संकटात वाढ झाली आहे. मृगाचा दमदार पाऊस होताच शेतकरी पेरणीला सुरुवात करतात. पण यंदा अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. रोज आकाशात ढग दाटून येत आहे मात्र पाऊस पडत नसल्याने वातावरणात सुध्दा उकाडा निर्माण होत आहे. पाऊस लांबत असल्याने पेरण्यांना उशीर होत असून शेतकऱ्यांच्या काळजीत सुध्दा वाढ होत आहे. पेरणीस उशीर झाल्याने रोवणी देखील लांबणार असून यामुळे याचा उत्पादनावर सुध्दा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाच्या अधिकाºयांनुसार धानाची पेरणी ही १५ जुलैपर्यंत करता येते . त्यामुळे पेरणी करण्यास पुन्हा २० दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकºयांनी पेरणी करण्याची घाई करु नये असे सांगितले. १५ जुलैपर्यंत पाऊस झाल्यास शेतकºयांनी हलक्या प्रजातीच्या धानाची लागवड करावी ज्यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार नाही.यंदा पाऊस लांबल्याने पेरण्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. मात्र धानाची पेरणी करण्यास पुन्हा २० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकºयांनी घाई न करता काही दिवस प्रतीक्षा करावी. चांगला दमदार पाऊस झाल्यानंतरच धानाची पेरणी करावी.- नंदकिशोर नयनवाडजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.