शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:19 IST

शेतात पिकांची राखण करीत असलेल्या शेतकऱ्यांवर अस्वलाने अचानक हल्ला केला. यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.६) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा येथे घडली.

ठळक मुद्देतीन जण जखमी : इटखेडा परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कइसापूर : शेतात पिकांची राखण करीत असलेल्या शेतकऱ्यांवर अस्वलाने अचानक हल्ला केला. यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.६) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा येथे घडली.केशव झिलपे असे अस्वलाच्या हल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जखमींमध्ये महादेव लोणारे, शंकर भागडकर व निलेश भागडकर यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन नागपूर येथे हलविण्यात आले. सध्या रब्बी हंगाम सुरू असून या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात चना, गहू, तूर, उडीद मूंग या पिकांची लागवड केली आहे. वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी पिकांची राखण करण्यासाठी सकाळीच शेतावर जातात. केशव झिलपे व त्यांच्या धुºया लगतचे शेतकरी शनिवारी सकाळीच शेतावर राखणीसाठी गेले होते. दरम्यान राखण करीत असताना अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. यात झिलपे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर याच अस्वलाने बाजुच्या शेतात राखण करित असलेल्या तीन जणांवर हल्ला केला. यात तिघेही गंभीर झाले. दरम्यान त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजुबाजुच्या शेतातील शेतकरी त्यांच्या शेताकडे धावून आले. त्यांनी अस्वलाला पिटाळून लावले. तसेच जखमींना रूग्णालयात दाखल केले. दरम्यान घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. हा परिसर नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाला लागून असल्याने या भागात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. मात्र मागील काही दिवसांपासून या भागात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी.रहांगडाले यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळी पोहचून पंचनामा केल्याची माहीती आहे.