शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वीज पुरवठा खंडीत तरी शाळा शंभर टक्के डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:30 IST

तीन चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व १०६९ शाळा डिजीटल झाल्याचा गाजावाजा करीत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र यापैकी १७३ शाळांमधील वीज पुरवठा खंडीत तर २१ शाळांमध्ये वीजच नाही.

ठळक मुद्दे२१ शाळांमध्ये वीजच नाही : जि.प.शिक्षण विभागाचा कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तीन चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व १०६९ शाळा डिजीटल झाल्याचा गाजावाजा करीत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र यापैकी १७३ शाळांमधील वीज पुरवठा खंडीत तर २१ शाळांमध्ये वीजच नाही. मग शाळा शंभर टक्के डिजीटल कशा झाल्या असा प्रश्न सुज्ञ नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या डिजीटल संकल्पनेला साथ देत शिक्षण विभागाने डिजीटलची कास धरली. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावत असताना शिक्षण विभागाने शाळांना डिजीटल शिक्षणाचा डोज दिला.जि.प.शिक्षण विभागाने उचलेले हे शैक्षणिक पाऊल कौतुकास्पद होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्व १०६९ शाळांमध्ये डिजीटल स्क्रीन आणि साहित्य उपलब्ध करुन दिले. फळ्यावर खडूने लिहून शिकविण्याऐवजी विद्यार्थ्यांना स्क्रीन बोर्डवर शिकविण्यास सुरूवात केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यास मदत झाली. सध्या सगळीकडे डिजीटलचा बोलबाला आहे. त्यात काही गैर नाही. मात्र गोंदिया जि.प.शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळा शंभर टक्के डिजीटल झाल्याचा मोठा गाजावाजा केला होता. याच विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील १७३ शाळांमधील वीज पुरवठा खंडीत आहे. त्यामागे विविध कारणे असल्याचे सांगितले. यापेक्षा धक्कादायक म्हणजे गावखेड्यांपर्यंत वीज पोहचली असताना जि.प.च्या २१ शाळांमध्ये अद्यापही वीज पोहचली नसल्याचे वास्तव पुढे आले. त्यामुळे जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा डिजीटल कश्या झाल्या. एकाहीे शाळेमध्ये जनरेटरची व्यवस्था नाही मग विद्यार्थ्यांना डिजीटल स्क्रीनवर धडे कसे दिले जात आहे. असा प्रश्न सुज्ञ नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.यासंदर्भात शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधला त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. तर सर्व शिक्षा अभियानातील अधिकाºयांनी सप्टेबरपर्यंत १७३ शाळांचा विद्युत पुरवठा खंडीत होता असे सांगितले. पण सध्या स्थितीत या शाळांचा वीज पुरवठा सुरळीत झाला अथवा नाही याची माहिती अपडेट नसल्याचे सांगितले.डिजिटलची पडताळणी करणार कोणजि.प.शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण दिले जात असल्याचा दावा केला. मात्र ज्या शाळांमध्ये वीजच नाही तिथे विद्यार्थ्यांना डिजीटलचे धडे कसे दिले जात आहे. संगणकांची काय स्थिती आहे. याची जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी शाळेला भेट देऊन पडताळणी करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Schoolशाळा