शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा

By admin | Updated: December 28, 2015 02:06 IST

भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेच्या माध्यमातून नागरिकांना हक्क व कर्तव्याची जाणीव करून दिली.

राजकुमार बडोले : सौंदड येथे ‘वादळवारा’ कार्यक्रमसडक अर्जुनी : भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेच्या माध्यमातून नागरिकांना हक्क व कर्तव्याची जाणीव करून दिली. शिक्षण हे प्रगतीचे द्वार असल्याने शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. बाबासाहेबांच्या या विचारामुळे आपण उच्चस्थ पदावर पोहोचलो. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. लॉर्ड बुद्धा मैत्री संघ सडक अर्जुनीच्या वतीने सौंदड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सव व भारतीय राज्य घटनेचा ६५ वा संविधान दिन, कर्मयोगी संत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी ‘मी वादळ वारा’ या आंबेडकरी जलशाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भैया खैरकर, प्रवक्ते डॉ. भानू लोखंडे, नागेश चौधरी, के.ना. सुखदेवे, मनोहर मेश्राम, जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे, पं.स. सभापती कविता रंगारी, पं.स. सदस्य गायत्री झटे, नगराध्यक्ष रिता लांजेवार, रुपाली टेंभुर्णे, दामोदर नेवारे, जगदीश लोहीया, रतन वासनिक उपस्थित होते.सर्वप्रथम गौतमबुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परिसंवादात डॉ. भानू लोखंडे, नागेश चौधरी, के.ना. सुखदेवे, मनोहर मेश्राम यांनी भारतीय संविधान, आंबेडकरी क्रांतीची दिशा व दशा, सामाजिक परिर्वतन व भारतीय संविधान, डॉ. आंबेडकर व संत गाडगेबाबा यांचे जीवनकार्य या विषयांवर विचार व्यक्त केले. चंद्रपूरचे कलावंत अनिरुद्ध वनकर यांनी ‘मी वादळ वारा’ हा कार्यक्रम सादर केला. प्रास्ताविक धनरूप उके, संचालन अनिल मेश्राम, राजकुमार भगत यांनी तर आभार ए.पी. मेश्राम यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)