शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

शिक्षणमंत्र्यांची घोषणा हवेतच

By admin | Updated: November 7, 2015 01:54 IST

गुरुजी अर्थात शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता, प्रगतीची बाग फुलविणारा महत्वाचा घटक. मात्र सध्या सर्व शिक्षकवृंद आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत.

जिल्हा परिषद : शिक्षकांचे पगार उशिराचइंदोरा बु : गुरुजी अर्थात शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता, प्रगतीची बाग फुलविणारा महत्वाचा घटक. मात्र सध्या सर्व शिक्षकवृंद आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. यासाठी शासनाचे धोरण कारणीभूत ठरत आहे. त्यांच्यासाठी केलेल्या घोषणाही हवेतच विरत आहेत.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीररित्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षकांना महिन्याच्या १ तारखेला वेतन दिले जाईल असे जाहीर केले होते. मात्र त्यांचे आश्वासन केवळ हवेतच राहिले. आॅगस्ट महिना संपला, सप्टेंबर व आॅक्टोबर महिनेही गेले पण कोणत्याच महिन्यात १ तारखेला पगार झाले नाही. जिल्हा परिषदेच्या इतर विभागाकडे, वित्त विभागाकडे भरगच्च निधी असतो. काही विभाग हे कमिशनवर चालतात. तेथे निधी भरगच्च व शिक्षकांच्या पगारासाठी हेच जिल्हा परिषद मात्र शून्य अवस्थेत असते, याला कारणीभूत कोण? असा प्रश्न निर्माण होतो. पंचायत समिती स्तरावर शिक्षकांना कामे असतात. तेथेही शिक्षकांना अपमानित व्हावे लागते. शिक्षक सेवा पुस्तिकेत नोंदीसाठी गेले असता लिपिकाद्वारे शिक्षकांची कामे केली जात नाही. सहा महिन्यांपासून दिलेल्या पत्राची नोंदसुद्धा करण्यात येत नाही व शिक्षकांना पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागतात, असेही शिक्षकांचे म्हणणे आहे. अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या शिक्षकांचे प्रश्न केव्हा मार्गी लागतील, हे अजून तरी कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. मात्र केवळ आश्वासनांची खैरात वाटली जाते, एवढे मात्र खरे. शासनाने शब्दाला जागावे अशी अपेक्षा केली जात आहे. (वार्ताहर)