शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे विद्युत पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:41 IST

वीज वितरण विभागाकडून विद्युत देखभाल दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्युत पुरवठा वांरवार खंडीत होत असल्याने ग्राहकांसह शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.

ठळक मुद्देशेतीची कामे प्रभावित : दुरूस्तीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : वीज वितरण विभागाकडून विद्युत देखभाल दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्युत पुरवठा वांरवार खंडीत होत असल्याने ग्राहकांसह शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी वीज वाहून नेणाऱ्या खांबाच्या तारांची देखरेख करीत नसल्यामुळे दररोज विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी तारांना स्पर्श होणाऱ्या झाडांच्या फांद्याची कटाई करण्याचे काम विद्युत विभागाकडून केले जाते. यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करुन दिला जातो. मात्र कामाची जबाबदारी असलेले कर्मचारी आपली जबाबदारी झटकत असल्याने वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्येत मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. वीज पुरवठा सुरळीत व्हावा, या दृष्टीकोणातून विद्युत वाहिन्या तारांची व खांबाची देखरेख करण्याकडे सुध्दा या विभागाचे दुर्लक्ष झाल्याची ओरड ग्राहकांकडून होत आहे. यासंदर्भात माहिती घेतली असता विद्युत वितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने या समस्येत वाढ होत असल्याची बाब पुढे आली आहे. यंदा पावसाळ्याला सुरूवात होवून सुध्दा विद्युत वितरण विभागाने तारांना स्पर्श होणाºया रस्त्यावरील झाडांच्या फांद्याची कटाई केली नाही. परिणामी जोराचा वारा आल्यास वृक्षांच्या फांद्याचा विद्युत तारांना स्पर्श होवून वांरवार विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळेस साप, विंचू व कीडे निघण्याची भीती असते. त्यातच वीेज पुरवठा खंडीत राहत असल्याने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे विद्युत वितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याची दखल घेवून वेळीच उपाय योजना करण्याची मागणी तालुक्यातील वीज ग्राहकांनी केली आहे.शेतीची कामे प्रभाविततालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला सिंचनाच्या सोयीसाठी मोटारपंप लावले आहे. विहीर किंवा बोअरवेलमधून मोटारपंप पाण्याचा उपसा करण्यासाठी विजेची गरज असते. मात्र नेमका याच कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत राहत असल्याने शेतकºयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.