शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चारा पिकांच्या लागवडीतून करणार चारा टंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:01 IST

जिल्ह्याची ओळख धान उत्पादक जिल्हा म्हणून आहे. शेतीला जोडधंदा म्हणून बऱ्याच प्रमाणात शेतकरी पशुपालन करतात.

ठळक मुद्देदोन हजारांवर शेतकऱ्यांनी केली लागवड : पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्याची ओळख धान उत्पादक जिल्हा म्हणून आहे. शेतीला जोडधंदा म्हणून बऱ्याच प्रमाणात शेतकरी पशुपालन करतात. जिल्ह्यात ३ लाखांवर पशुधन असून त्यांच्यासाठी लागणाऱ्या चाऱ्याची समस्या निर्माण होवू नये, यासाठी जि.प. पशुसंवर्धन विभागाने शेतकºयांना चारा पिकाच्या लागवडीकरिता मोफत बियाणे उपलब्ध करुन दिले. दोन हजारावर शेतकऱ्यांनी चारा लागवड केल्याने चार टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे.यंदा कमी पावसामुळे जनावरांसाठी चारा आणि पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धान पिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने तणस देखील कामी येणार नाही.परिणामी निर्माण होणारी चारा टंचाईची समस्या लक्षात घेवून जि.प.पशुसंवर्धन विभागाने त्याचे पूर्व नियोजन केले आहे.चाºयाअभावी दुग्ध उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. पशुसंवर्धन विभागाच्या वैरण विकास कार्यक्रमांतर्गत शेतकºयांना चारा लागवडीचा सल्ला देण्यात आला. पाण्याअभावी यंदा जिल्ह्यात रब्बी पिक घेता येणे शक्य नसल्यामुळे शेतकºयांनी कमी पाण्याच्या चारा पिकाचे उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चारा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येक पंचायत समितीला बियाणे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला.पंचायत समितीने ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यात वळते केले. प्रत्येक शेतकऱ्याला चारा बियाणे खरेदीसाठी ६६६ रूपये देण्यात आले. जनावरांची चाऱ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शासनाकडे २० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती.यापैकी १४ लाख रुपयांचा निधी शासनाने दिला असून तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता केला आहे.जनावरांसाठी चाºयाची समस्या निर्माण होवू नये, यासाठी ओलीताची सोय असणाºया शेतकºयांना चारा उत्पादनासाठी बियाणे उपलब्ध करुन देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे चारा टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत होणार आहे.- राजेश वासनिक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. गोंदिया.