शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
4
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
5
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
6
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
7
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
8
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
9
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
11
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
12
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
13
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
14
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
15
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
16
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
17
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
18
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
19
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
20
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

आपल्याला स्वराज्य मोफत मिळाल्यासारखे वागू नका

By admin | Updated: August 24, 2014 00:05 IST

गुलामगिरीत असलेल्या भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कित्येकांना प्राण गमवावे लागले. कित्येकांना शिक्षा भोगावी लागली. याचा लेखाजोखा शासनाकडे नाही. देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य

बबनराव वानखेडे : क्रांतियोत यात्रेत मार्गदर्शनआमगाव : गुलामगिरीत असलेल्या भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कित्येकांना प्राण गमवावे लागले. कित्येकांना शिक्षा भोगावी लागली. याचा लेखाजोखा शासनाकडे नाही. देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनेक महापुरुषांना शासन तर विसरले आपणही विसरून स्वराज्य मोफत मिळाल्यासारखे वागत असल्याची खंत श्री गुरुदेव सेवा मंडळाचे केंद्रीय प्रचारप्रमुख बबनराव वानखेडे यांनी व्यक्त केली. श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरीतर्फे आयोजित क्रांतिज्योत यात्रा प्रसंगी पद्मपूर येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आपल्याला स्वराज्य मिळवून ६० वर्षाचा काळ लोटला परंतु ज्यांनी या स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले त्यांचे नाव राष्ट्र पुरुषांच्या यादीत नाही. ही खेदाची बाब आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशात क्रांतीकारी घडविणारे भजने गायली त्यासाठी इंग्रज सरकारने त्यांना जेलमध्ये पाठविले. नागपूर व रायपूर या दोन जेलमध्ये राष्ट्रसंतांना चार महिने काढावे लागले. स्वराज्य मिळवून दिल्यानंतर सुराज्य कसे स्थापन होईल यासाठी आपला देह झिजविणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव शासनाच्या यादीत स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपुरुषांमध्ये नाही. केंद्र व भारत सरकारने दखल घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत देण्याची मागणी करीत ही क्रांतीज्योत यात्रा जनजागृती करण्यासाठी काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री गुरुदेव सेवामंडळाचे केंद्रीय प्रचार सचिव दामोदर पाटील, विभागीय प्रचारक भानूदास कराडे, आजीवन प्रचारक टोंगे महाराज यवतमाळ, जिल्हा सेवाधिकारी एम.ए. ठाकूर, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे शंकर वारंगे, अशोक चुटे, पुनाराम भांडारकर, ग्यानीराम ठाकरे, ललीत भांडारकर, नरेश रहिले, गंगा हुकरे, यशोदा रहिले, गीता शेंडे, जगदीश चुटे, भागरता भांडारकर, फागुलाल डुंबरकांबळे, शांता बागळे, कमला हुकरे व गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या क्रांतिज्योत यात्रेचे स्वागत पद्मपूर गुरुदेव सेवामंडळाच्या सदस्यांनी केले. यावेळी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी हुतात्मा ठरलेल्या शहिदांना व महापुरुषांना दोन मिनिटे मौन राखून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर ही यात्रा पुढच्या जनजागृतीसाठी रवाना झाली. (शहर प्रतिनिधी)