शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

जिल्हाधिकाऱ्यांनी केली सिरपूर जलाशयाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 23:33 IST

मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि यावर्षी तापमानात झालेली वाढ यामुळे यंदा पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना वेळेत सुरू करण्यात आल्या नाही. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांनी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईग्रस्त गावांना भेट : उपाययोजना करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कसिरपूरबांध : मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि यावर्षी तापमानात झालेली वाढ यामुळे यंदा पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना वेळेत सुरू करण्यात आल्या नाही. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांनी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दरम्याची याची दखल घेत जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी देवरी तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना भेट दिली. तसेच सिरपूर जलाशयाची पाहणी केली.सिरपूरबांध, मकरधोकडा, शिलापूर, पदमपूर या वाघ नदीलगत असलेल्या गावांमध्ये यंदा पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वाघ नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडल्याने या परिसरातील गावातील विहिरी आणि बोअरवेलनी तळ गाठला आहे. त्यामुळे पहाटेपासूनच महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणूजे याच तालुक्यातील मोठे सिरपूर जलाशय असून या जलाशयाचे पाणी या परिसरातील गावकऱ्यांना मिळत नसल्याने गावकºयांमध्ये नाराजीचा सूर आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी (दि.९) ग्रामपंचायत सिरपूरबांधला भेट देवून पाणी टंचाई संदर्भात प्रत्यक्ष पाहणी केली.संबंधित विभागाच्या अधिकाºयांना यावर वेळीच उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. सिरपूर जलाशय हे गावालगत असून एप्रिल-मे महिन्यात या जलाशयातून दरवर्षी पाणी सोडले जाते.त्यामुळे बाघ नदीमध्ये बाराही महिने पाणी वाहत असल्याने परिसरातील गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत नाही. परंतु यावर्षी जलाशयात पुरेसा पाणी साठा उपलब्ध असून सुद्धा पाणी का सोडण्यात येत नाही असा प्रश्न गावकºयांनी जिल्हाधिकाºयांना केला. त्यानंतर जिल्हाधिकारी बलकवडे यांनी बाघ इटियाडोह प्रकल्पाच्या शाखा अभियंता यांच्यासह सिरपूर जलाशयाला भेट दिली.पाणीसाठा पाहिल्यानंतर लवकरच पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, पंचायत विभाग, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रा.पं.पदाधिकारी व ग्रामवासी उपस्थित होते. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीDamधरण