शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

क्षयरोग पूर्णपणे बरा होणारा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 20:56 IST

भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकांना क्षयरोग जंतुचे संक्रमण झालेले आहे. त्यातील १० टक्के लोकांना त्यांच्या जीवनात क्षयरोगाची बाधा होत असते. तरी क्षयरोग होण्यापासून बचावर करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देत सकस आहार व योग्य व्यायाम करुन स्वत:ची रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देसंजय रेवतकर : विशेष मार्गदर्शन कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकांना क्षयरोग जंतुचे संक्रमण झालेले आहे. त्यातील १० टक्के लोकांना त्यांच्या जीवनात क्षयरोगाची बाधा होत असते. तरी क्षयरोग होण्यापासून बचावर करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देत सकस आहार व योग्य व्यायाम करुन स्वत:ची रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे. क्षयरोग हा कितीही गंभीर व जिवघेणा आजार असला तरी रूग्णाने प्रामाणिकपणे औषधोपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होणारा आजार असल्याची माहिती संजय रेवतकर यांनी दिली.जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजीत क्षयरोग मार्गदर्शन कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अर्पित पालेवार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. महेश लोथे व रिजवाना शेख उपस्थित होते.डॉ. लोथे यांनी, क्षयरोग होण्याची कारणे, लक्षणे व क्षयरोगाचे निदान कसे करता येईल याविषयी माहिती दिली. रुग्णांनी अर्धवट उपचार घेतल्यास एमडीआर-टीबी, एक्सडीआर-टीबी अशी प्राणघातक टी.बी. होत असल्याचे सांगितले. म्हणून रुग्णांनी पूर्वी उपचार करावा व प्रत्येक रुग्णाला दरमहा ५०० रुपये देण्यात येत असल्याचे सांगितले.डॉ. पालेवार यांनी, क्षयरोगाची माहिती देत क्षयरोग शरीराच्या कोणत्याही भागाला होणारा आजार आहे. त्यात ८५ टक्के फुफूसाचा क्षयरोग व १५ टक्के फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग होत असल्याचे सांगितले. तसेच बचावात्मक उपाय व उपचारावर माहिती दिली. संचालन करून प्रास्ताविक शेख यांनी मांडले. आभार निलेश सांगोळकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी दृष्टी संस्था, ग्रामीण रुग्णालयातील रवी बघेल, अमित भिवसाने, मेश्राम, शेख यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स