शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

क्षयरोग पूर्णपणे बरा होणारा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 20:56 IST

भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकांना क्षयरोग जंतुचे संक्रमण झालेले आहे. त्यातील १० टक्के लोकांना त्यांच्या जीवनात क्षयरोगाची बाधा होत असते. तरी क्षयरोग होण्यापासून बचावर करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देत सकस आहार व योग्य व्यायाम करुन स्वत:ची रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देसंजय रेवतकर : विशेष मार्गदर्शन कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकांना क्षयरोग जंतुचे संक्रमण झालेले आहे. त्यातील १० टक्के लोकांना त्यांच्या जीवनात क्षयरोगाची बाधा होत असते. तरी क्षयरोग होण्यापासून बचावर करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देत सकस आहार व योग्य व्यायाम करुन स्वत:ची रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे. क्षयरोग हा कितीही गंभीर व जिवघेणा आजार असला तरी रूग्णाने प्रामाणिकपणे औषधोपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होणारा आजार असल्याची माहिती संजय रेवतकर यांनी दिली.जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजीत क्षयरोग मार्गदर्शन कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अर्पित पालेवार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. महेश लोथे व रिजवाना शेख उपस्थित होते.डॉ. लोथे यांनी, क्षयरोग होण्याची कारणे, लक्षणे व क्षयरोगाचे निदान कसे करता येईल याविषयी माहिती दिली. रुग्णांनी अर्धवट उपचार घेतल्यास एमडीआर-टीबी, एक्सडीआर-टीबी अशी प्राणघातक टी.बी. होत असल्याचे सांगितले. म्हणून रुग्णांनी पूर्वी उपचार करावा व प्रत्येक रुग्णाला दरमहा ५०० रुपये देण्यात येत असल्याचे सांगितले.डॉ. पालेवार यांनी, क्षयरोगाची माहिती देत क्षयरोग शरीराच्या कोणत्याही भागाला होणारा आजार आहे. त्यात ८५ टक्के फुफूसाचा क्षयरोग व १५ टक्के फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग होत असल्याचे सांगितले. तसेच बचावात्मक उपाय व उपचारावर माहिती दिली. संचालन करून प्रास्ताविक शेख यांनी मांडले. आभार निलेश सांगोळकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी दृष्टी संस्था, ग्रामीण रुग्णालयातील रवी बघेल, अमित भिवसाने, मेश्राम, शेख यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स