शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

नवेगावबांध येथे डायरियाची लागण

By admin | Updated: February 13, 2015 01:09 IST

स्थानिक ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयात डायरियाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येथे डायरियाची लागण झाल्याचे दिसून येत आहे.

नवेगावबांध : स्थानिक ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयात डायरियाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येथे डायरियाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. नवेगावबांध येथे मागील तीन दिवसांपासून हागवण व उलटी होत असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये बालक, प्रौढ व वयस्क व्यक्ंितचा देखील समावेश आहे. तीन-चार दिवसांपासून स्थानिक ग्रामीण रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात देखील अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. सांडपाण्याचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण, नाल्यांची सफाई, कचरा व्यवस्थापन आदी कामे योग्यप्रकारे गावात होत नसल्याकारणाने रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. याकडे ग्रामपंचायतने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाने देखील या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन वेळीच उपचारात्मक कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी उकळून थंड केलेले पाणी प्यावे, ताजे अन्न ग्रहण करावे, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन साचलेल्या पाण्यावर रॉकेल टाकावे, विहिरीत क्लोरीन पावडरचा वापर करावा असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.तृप्ती पचभैय्ये यांनी कळविले आहे. (वार्ताहर)