शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:17 IST

शहरी भागातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध वैज्ञानिक उपक्रमामधून माहिती मिळत असते. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याच्या शिवाय माहिती मिळत नाही. अशा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यास मदत होते, असे प्रतिपादन प्राचार्य नरेंद्र काडगाये यांनी केले.

ठळक मुद्देनरेंद्र काडगाये : तालुका स्तरीय विज्ञान मेळावा, तालुक्यातील २६ शाळांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : शहरी भागातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध वैज्ञानिक उपक्रमामधून माहिती मिळत असते. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याच्या शिवाय माहिती मिळत नाही. अशा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यास मदत होते, असे प्रतिपादन प्राचार्य नरेंद्र काडगाये यांनी केले.पंचायत समिती अर्जुनी-मोरगाव शिक्षण विभागातंर्गत अखिल भारतीय तालुकास्तरीय विज्ञान मेळावा नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय केशोरी येथे नुकताच पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उद्घाटन काडगाये यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी सिरसाटे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अश्विनी भालाधरे, तालुका विज्ञान समन्वयक ढोके, नंदेश्वर, मुख्याध्यापक विजय गोंडाणे, शालीक कोरे, सेवानिवृत्त शिक्षक एम.एम.लोथे, धनंजय खुणे, राजू पातोडे, यशवंत बोरकर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सरस्वती मातेच्या छायाचित्राला मार्ल्यापण करुन करण्यात आली. काडगाये म्हणाले, डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे लहानशा खेड्यातूनच भारताचे महान थोर शास्त्रज्ञ होवून गेले. त्यांच्यासारखी जिद्द, चिकाटीने महान शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून यशस्वी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.विज्ञान मेळाव्यात तालुक्यातील २६ शाळांनी सहभाग घेतला. यात प्रथम अनघा राजेश पिल्लेवार सरस्वती विद्यालय अर्जुनी-मोरगाव, द्वितीय नयन प्रकाश तिरपुडे जीएमबी हायस्कूल अर्जुनी-मोरगाव यांने व्दितीय क्रमांक पटकाविला. प्रास्ताविक राजेश पातोडे यांनी केले. संचालन मनोहर पाऊलझगडे यांनी तर आभार नरेंद्र गोस्वामी यांनी मानले.

टॅग्स :scienceविज्ञानStudentविद्यार्थी