शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

शासकीय मोबदल्यापासून वंचित

By admin | Updated: October 14, 2015 02:38 IST

जंगलात गुरे चारण्यासाठी पैसे देऊनही पावती फाडली नाही. दरम्यान वाघाने गाय खाल्ली,...

श्वापदांचा धुमाकूळ : शेतकऱ्यांचे तहसीलदार, वनाधिकाऱ्यांना निवेदनअर्जुनी-मोरगाव : जंगलात गुरे चारण्यासाठी पैसे देऊनही पावती फाडली नाही. दरम्यान वाघाने गाय खाल्ली, मात्र पावती नसल्यामुळे शासकीय मोबदल्यापासून वंचित झाल्याचा आरोप देऊळगाव-बोदरा येथील भास्कर तुळशीराम सूर्यवंशी यांनी केला आहे. रोपवाटिका व कूप सोडून इतर जंगलात गुरेढोरे चारण्याची तरतूद आहे. यासाठी वनविभागातर्फे शुल्क आकारणी केली जाते. सूर्यवंशी यांनी दोन महिन्यापूर्वी बोदरा-देऊळगाव येथील वनरक्षक डोंगरे यांच्याकडे वारंवार पावतीची मागणी करीत होते. मात्र वारंवार टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान ३० सप्टेंबर रोजी सूर्यवंशी हे जंगलात गुरे चराईसाठी गेले असताना वन्यप्राण्याने गाय फस्त केली. वन्यप्राण्यांनी गुराढोरांची हत्या केल्यास शासनातर्फे शासकीय मोबदला दिला जातो. परंतु यासाठी शुल्क भरल्याची पावती असणे आवश्यक असते. पावती नसल्यामुळे सूर्यवंशी या मोबदल्यापासून वंचित झाले आहेत. सूर्यवंशी यांनी स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. (तालुका प्रतिनिधी)