शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

तीन महिन्यांपासून देवरी चेकपोस्ट बंद अवस्थेत

By admin | Updated: December 18, 2014 01:19 IST

महाराष्ट्र सरकारला महिन्याकाठी दिड ते दोन कोटी रुपयांचा महसूल देणारे देवरी चेकपोस्ट १२ सप्टेंबरपासून बंद अवस्थेत असल्याने ....

आमगाव : महाराष्ट्र सरकारला महिन्याकाठी दिड ते दोन कोटी रुपयांचा महसूल देणारे देवरी चेकपोस्ट १२ सप्टेंबरपासून बंद अवस्थेत असल्याने सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सिमेवर असलेल्या देवरी चेकपोस्टवर १२ सप्टेंबर २०१४ रोजी एसीबी भंडाराव्दारे वाहन निरीक्षक विकास कावळे यांना ९ हजार रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले होते. तेव्हापासूनच एसीबीच्या भीतीपोटी आरटीओ अधिकाऱ्यांनी चेकपोस्ट बंद ठेवले आहे. त्यामुळे महिन्याला कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान सहन करावे लागत आहे. एसीबीची दहशत आरटीओच्या नागपूर विभागामध्ये पहायला मिळत आहे. या भीतीपोटी ज्या अधिकाऱ्यांच्या ड्युटी येथे लावली जाते. ते अगोदरच खोटी वैद्यकीय रजा घेऊन सुट्टी जात असल्याचे बघायला मिळत आहे. कुणीही या चेकपोस्ट काम करायला तयार नाही. अगोदर दिवसाला कोण आठ तासाच्या तीन शिफ्टमध्ये महिन्याला आठ ते दहा अधिकारी येथे ड्युटी करायचे. परंतु सध्या स्थिती उलट आहे. फक्त एकच अधिकारी येडे ड्युटी करीत आहे. ती सुध्दा आराम करण्याची दररोज येथून हजारो ट्रकांची ये-जा सुरू असते. त्यामध्ये कित्येक ट्रक ओव्हरलोड जात असतात. कित्येक जणांकडे महत्वाचे कागदपत्रे नसतात. परंतु मागील तीन महिन्यापासून या सर्व गाड्यांची कुणीच चौकशी करीत नसल्याने सर्व वाहने न थांबता सरळ जात आहेत. अगोदर येथे सीएफच्या नावानी काही वाहनांकडून हजार ते दोन हजार रुपयाची पावती फाडली जायची व अध्यापेक्षा जास्त वाहनांकडून पावती न देता पैसे घेऊन सोडले जात होते. परंतु १२ सप्टेंबरला एसीबी ने धाड घातली तेव्हापासून हा गैरप्रकार बंद झाला कारण चेकपोस्ट तेव्हापासून बंद अवस्थेत आहे. सध्या सकाळच्या वेळेस दोन तास चेकपोस्ट सुरू ठेवून गाड्यांची चौकशीच्या नावावर ड्युटीवर असणारे अधिकारी राजस्व कमी व स्वत:च्या कमाईकडे जास्त लक्ष देत आहेत. या अगोदर आरटीओ अधिकारी खाजगी माणसांना सोबत ठेवून लाखांची माया गोळा करीत होते.