शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

पुराच्या रेतीमुळे पिके धोक्यात

By admin | Updated: August 26, 2014 00:04 IST

गेल्या २३ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे पूर येऊन गोंदिया तालुक्यातील बिरसोला, काटी व कासा येथील शेतकरी त्रस्त होवून गेले होते. त्यांच्या शेतात रेती शिरल्याने पीक होणार किंवा नाही

गोंदिया : गेल्या २३ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे पूर येऊन गोंदिया तालुक्यातील बिरसोला, काटी व कासा येथील शेतकरी त्रस्त होवून गेले होते. त्यांच्या शेतात रेती शिरल्याने पीक होणार किंवा नाही या समस्येने आजही ते चिंताग्रस्त आहेत. वाघ-वैनगंगा नदी या परिसरातून वाहते. नदीला आलेल्या पुराचे पाणी जवळील शेतात शिरले. त्यामुळे सदर तिन्ही गावातील नदी किनाऱ्यावरील शेतात लागलेले ऊस, भाजीपाला व धानाचे पीक धोक्यात आले आहेत. ऊसाचे पीक पावसाळ्याच्या या दिवसात वाळण्याच्या मार्गावर आहेत. भाजीपाल्याचे पीक पूर्णत: नष्ट झाले आहे. धानाच्या पिकाचीही तीच स्थिती आहे. उल्लेखनीय म्हणजे पूर आलेल्या घटनेला आज एक महिन्याचा कालावधी आहे. परंतु प्रशासनाने आतापर्यंत नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामाही केला नाही. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात या परिसरातील शेतकऱ्यांनी एक निवेदन उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांना दिले व त्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली. निवेदन देतेवेळी शेतकऱ्यांमध्ये ज्ञानचंद जमईवार, रमेश नागफासे, रामप्रसाद जमरे, राजकुमार नागफासे, रामेश्वर नागफासे, केशव नागफासे, गोविंद दंदरे, अनेश बाहे, भरत बाहे व इतर शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)