शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

मिरची ऐवजी मक्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:28 IST

दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. तर पांरपारिक पिकांच्या लागवडीमुळे उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे घाट्याचा सौदा होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा कल कमी पाण्याच्या पिकांकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोठणगाव : दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. तर पांरपारिक पिकांच्या लागवडीमुळे उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे घाट्याचा सौदा होत आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पांरपारिक पिकांऐवजी मक्याची लागवड करुन त्यातून भरघोस उत्पादन घेतले.गोठणगाव येथून तीन चार किलोमीटर अंतरावरील बोंडगाव सुरबन व गंधारी या परिसरात गाढवी नदीपात्रात दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करतात. यंदा या भागातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये मिरचीऐवजी मक्याची लागवड केली.मिरचीच्या पिकासाठी पाणी भरपूर लागते.शिवाय मिरचीचा लागवड खर्च सुद्धा अधिक येतो. वाढती रोगराई व मिरचीचे कमी होत असलेले उत्पादन लक्षात घेता शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली.मक्क्याची खरेदी आधारभूत केंद्रवर करण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.यावर्षी खासगी व्यापाऱ्यांनी ११०० प्रती क्विंटल दराने मक्याची खरेदी केली. तर मागील वर्षी मक्याच्या प्रति क्विंटल दर १४०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल होता. मक्याच्या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढवा यासाठी शासनाने धानाप्रमाणेच मक्याला प्रति क्विंटल बोनस जाहीर करण्याची मागणी मक्का उत्पादक शेतकऱ्यांची आहे.एकरी ३५-४० क्विंटल मक्याचे उत्पादनयंदा शेतकºयांना मक्क्याचे एकरी ३० ते ४० क्विंटल उत्पादन झाले. मक्याची लागवड करण्यासाठी, रासायनिक खत १५ बॅग लागतात. पाणी सुद्धा कमी लागते. जंगली जनावरांमुळे मक्याच्या पिकाचे सर्वाधिक नुकसान होते. असे शेतकरी आनंदराव ठलाल, मार्कंड चोरवाडे, कुंदेश्वर चोरवाडे, वासुदेव उईके यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी