शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

मिरची ऐवजी मक्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:28 IST

दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. तर पांरपारिक पिकांच्या लागवडीमुळे उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे घाट्याचा सौदा होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा कल कमी पाण्याच्या पिकांकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोठणगाव : दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. तर पांरपारिक पिकांच्या लागवडीमुळे उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे घाट्याचा सौदा होत आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पांरपारिक पिकांऐवजी मक्याची लागवड करुन त्यातून भरघोस उत्पादन घेतले.गोठणगाव येथून तीन चार किलोमीटर अंतरावरील बोंडगाव सुरबन व गंधारी या परिसरात गाढवी नदीपात्रात दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करतात. यंदा या भागातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये मिरचीऐवजी मक्याची लागवड केली.मिरचीच्या पिकासाठी पाणी भरपूर लागते.शिवाय मिरचीचा लागवड खर्च सुद्धा अधिक येतो. वाढती रोगराई व मिरचीचे कमी होत असलेले उत्पादन लक्षात घेता शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली.मक्क्याची खरेदी आधारभूत केंद्रवर करण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.यावर्षी खासगी व्यापाऱ्यांनी ११०० प्रती क्विंटल दराने मक्याची खरेदी केली. तर मागील वर्षी मक्याच्या प्रति क्विंटल दर १४०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल होता. मक्याच्या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढवा यासाठी शासनाने धानाप्रमाणेच मक्याला प्रति क्विंटल बोनस जाहीर करण्याची मागणी मक्का उत्पादक शेतकऱ्यांची आहे.एकरी ३५-४० क्विंटल मक्याचे उत्पादनयंदा शेतकºयांना मक्क्याचे एकरी ३० ते ४० क्विंटल उत्पादन झाले. मक्याची लागवड करण्यासाठी, रासायनिक खत १५ बॅग लागतात. पाणी सुद्धा कमी लागते. जंगली जनावरांमुळे मक्याच्या पिकाचे सर्वाधिक नुकसान होते. असे शेतकरी आनंदराव ठलाल, मार्कंड चोरवाडे, कुंदेश्वर चोरवाडे, वासुदेव उईके यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी