शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:25 IST

अर्जुनी-मोर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, यापासून आपला जिल्हाही वाचू शकलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस ...

अर्जुनी-मोर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, यापासून आपला जिल्हाही वाचू शकलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी शासन-प्रशासन व पोलीस विभाग करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करून कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी सहकार्य करावे, असे अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार महादेव तोंडले यांनी केले आहे.

तोंडले यांनी, दुकानदारांनी स्वतः व आपल्या दुकानातील कामगार व्यक्तींना मास्क परिधान करण्याकरिता सक्ती करावी, तसेच आपल्या दुकानामध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मास्क नसल्यास प्रवेश नाकारावा, दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, दुकानासमोर सॅनिटायझर ठेवावे, तसेच महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे १ ते ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात रात्री ८ वाजतापासून सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी आहे. या संचारबंदी दरम्यान ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद होणार आहे, तसेच दिवसा सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत मास्क न लावणाऱ्या व्यक्तीवर ५०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. रात्री संचारबंदीच्या दरम्यान दंडाची रक्कम एक हजार रुपये आहे, असे सांगितले, तसेच विनापरवानगी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम घेऊ नयेत, तसेच कार्यक्रमात गर्दी करू नये. १ ते ३० एप्रिलपर्यंत कुठेही आठवडी बाजार भरणार नाही व आठवडी बाजार भरवून विनाकारण गर्दी करू नये. आठवडी बाजार भरविण्यास व गर्दी केल्यास त्यांच्यावर कलम १८८ भारतीय दंडविधान अन्वये गुन्हा नोंद करण्यात येईल. तरी सर्व जनतेने शासनाने दिलेले आदेश व सूचना, तसेच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करून स्वतः, तसेच आपल्या परिवारातील सदस्य, गावातील व परिसरातील जनतेला कोरोना रोगाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे तोंडले यांनी कळविले आहे.