शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वनतलावाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 22:41 IST

वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी-मोरगाव अंतर्गत येणाऱ्या क्षेत्र सहायक कार्यालय बोंडगावदेवीच्या वतीने ग्रामपंचायत अररतोंडी अंतर्गत येणाऱ्या हद्दीमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत वनतलाव बांधकाम सुरू करण्यात आले. नववर्षाच्या पर्वावर सरपंच मिनाक्षी तरोणे यांच्या हस्ते सदर काम सुरू झाले.

ठळक मुद्दे३०० मजुरांना रोजगार : रोहयो व वनविभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी-मोरगाव अंतर्गत येणाऱ्या क्षेत्र सहायक कार्यालय बोंडगावदेवीच्या वतीने ग्रामपंचायत अररतोंडी अंतर्गत येणाऱ्या हद्दीमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत वनतलाव बांधकाम सुरू करण्यात आले. नववर्षाच्या पर्वावर सरपंच मिनाक्षी तरोणे यांच्या हस्ते सदर काम सुरू झाले.वनविभागाच्या वतीने पाण्याची टंचाई व भिषणता लक्षात घेता जंगलाशेजारी नव्याने वनतलाव निर्मिती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. गावाजवळील अररतोंडी येथील नवनिर्वाचित सरपंच मिनाक्षी तरोणे, उपसरपंच लिलाधर मुनेश्वर यांनी गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गावाशेजारी दोन वनतलाव निर्मितीसाठी प्रयत्न केले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वनविभागाच्या वतीने दोन वनतलावाना मंजुरी मिळाली. यावर ५० लाखांचा खर्च अपेक्षीत असल्याचे सांगण्यात आले.या वेळी सरपंच मिनाक्षी तरोणे, उपसरपंच लिलाधर मुनेश्वर, क्षेत्र सहाय्यक धुर्वे, बीट गार्ड भुरे, वनसमिती अध्यक्ष चोपराम शिवणकर, ग्रा.पं. सदस्य रामचंद्र रहेले, संतोष खोटेले, आशा मुनेश्वर, अनिता बहेकार, सत्वशीला कोसरे, मिनाक्षी कांबळे, खादीश्वर कोरे, यादव बागडे, गुलशन रहेले उपस्थित होते.गावात होणाºया दोन वनतलावाच्या बांधकामामुळे गावातील ३०० मजुरांना रोजगाराची संधी मिळाली आहे. दोन्ही कामावर ५० लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. जंगल परिसरात निर्माण होणाºया वनतलावामुळे वन्यप्राण्यांना पाण्याची सोय होऊन गावात होणारा उपद्रवही कमी होईल.