शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच देऊ शकते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 21:35 IST

राज्यातील विद्यमान भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा करुन दोन वर्षांचा काळ लोटला.मात्र अद्यापही पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. भाजप सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल । मोरवाही येथे प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील विद्यमान भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा करुन दोन वर्षांचा काळ लोटला.मात्र अद्यापही पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. भाजप सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केवळ काँग्रेस सरकारच देऊ शकते असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.आसोली जि.प.पोटनिवडणुकीकरिता आघाडीचे उमेदवार सुरजलाल महारवाडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी मोरवाही येथे आयोजित प्रचारसभे ते बोलत होते. या वेळी जि.प.सभापती रमेश अंबुले, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, हरिभाऊ कावळे, बंटी भेलावे, सरपंच उर्मिला महारवाडे, भोजराज चुटे, अनिता शिवणकर, रामदास गणविर, सुरेश चुटे, प्रतिमा कांबळे, सविता कावडे, सुरेखा डोंगरे, छाया चुटे, छाया शिवणकर, विजय पाथोडे, शिवशंकर हुमने, भुमेश चौरे, अनंतराम पाथोडे, गणपत पाथोडे, देवानंद कावडे, महेंद्र कोरे सेवंतबाई हेमने, शाम हेमने, कातांबाई भांडारकर, धनलाल गौतम, विनोद ठाकूर, योगराज रिनाईत, मोरोती हेमने, इंदूबाई ठाकूर, कविता कावळे उपस्थित होते.आ.अग्रवाल म्हणाले गोंदिया जि.प.आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. आसोली जि.प.क्षेत्रातून काँग्रेसचे शेखर पटले हे निवडून आले होते. मात्र त्यांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक होत आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादाच्या मुद्दावर जनतेची दिशाभूल करुन सत्ता स्थापन केली. मात्र अद्यापही २०१७ मधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. २० हजाराहून अधिक घरकुल लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे भाजप सरकारने दिलेली सर्व आश्वासन फोल ठरत आहेत. जनतेने अशा विश्वासघाती सरकारपासून सावध राहण्याचे आवाहन केले. काँग्रेस सरकारच्या काळात सर्वाधिक विकास कामे झाले असे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल