शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
IND vs SA : सूर्यानं भरवसा दाखवला नाही! मॅचनंतर पांड्या म्हणाला, "मला काहीच फरक पडत नाही! कारण...
4
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर
6
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
7
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
8
२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
9
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
10
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
11
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
12
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
13
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
14
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
15
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
16
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
17
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
18
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
19
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
20
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारची १९२ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 22:30 IST

राज्य शासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मागील चार वर्षापासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातही या अभियानाच्या माध्यमातून पाण्याची पातळी कशी वाढविता येईल, यावर विशेष भर दिला आहे.

ठळक मुद्देभूजल पातळीत वाढ : शेतीला सिंचन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मागील चार वर्षापासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातही या अभियानाच्या माध्यमातून पाण्याची पातळी कशी वाढविता येईल, यावर विशेष भर दिला आहे.जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वीरित्या अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने लघु पाटबंधारे विभाग जि.प., वनविभाग, जलसंधारण व पंचायत समिती अशा विविध यंत्रणेच्या माध्यमातून कामे केली जातात. जि.प.अंतर्गत आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्यात २७५ कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. त्यानुरुप २१६ कामे सुरु करण्यात आली असून १९२ कामे पूर्ण झाली आहेत. तर २४ कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवार अभियानात यापूर्वी जिल्ह्यातील २३४ गावांचा समावेश करण्यात आला.त्यानुरुप सन २०१८-१९ या वर्षात १६५ गावात जलयुक्त शिवारची कामे घेण्यात आली.यामध्ये जी गावे जलयुक्त शिवारमध्ये समावेशित करण्यात आली होती. त्या गावात जलसंधारणची कामे घेण्यात आली. यामध्ये पहिल्या वर्षी ९४ गावे दुसऱ्या वर्षी ७७ त्यानंतर ६३ गावे व सन २०१८-१९ मध्ये १६५ गावे समाविष्ट करण्यात आली होती. अभियानाच्या माध्यमातून जी कामे करण्यात आली. त्यानुरुप जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात जि.प.अंतर्गत २७५ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यातंर्गत २१६ कामे सुरु करण्यात आली तर १९२ कामे पूर्ण झालीत.यामध्ये आमगाव तालुक्यात ४३ कामे सुरु करण्यात आली, यापैकी ४१ कामे पूर्ण झाली आहेत. तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात २ पैकी १, देवरी तालुक्यात १० पैकी ४, गोंदिया तालुक्यात ७७ पैकी ६९, गोरेगाव तालुक्यात ४३ पैकी ३९, सडक अर्जुनी तालुक्यात ८ पैकी ६, सालेकसा तालुक्यात २० पैकी २० तर तिरोडा तालुक्यात १३ पैकी १२ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांवर ५ कोटी ५१ लाख रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे. तर २४ कामे प्रगतीपथावर असून ही कामे देखील लवकरच पूर्ण होणार आहेत. एकूणच जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत जी कामे करण्यात आली. यामध्ये भातखाचरची १३३ कामे, तलावाची ४० कामे तर नाल्या सरळीकरणाची १९ असे एकूण १९२ कामे पूर्ण झाली आहेत. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार