शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

शेतकऱ्यांना रबी पिकांची नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

नुकसानीचे महसूल विभागातंर्गत पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतातील धानाचे पुंजण्याचे नुकसान झाले. त्याचे सुध्दा पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, धान खरेदी केंद्रावरील धानाची त्वरीत उचल करण्यात यावी. बागायती पिके व भाजीपाला उत्पादकांना सुध्दा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.

ठळक मुद्देजनक्रांती विकास आघाडीची मागणी : तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस झाला. परिणामी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, तूर, लाखोळी, जवस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.परतीच्या पावसाने खरीपातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच अवकाळी पावसाने रब्बी पीक सुध्दा शेतकºयांच्या हातून गेल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी जिल्हा जनक्रांती विकास आघाडीने माजी आ.दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्त्वात मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.या वेळी दिलेल्या निवेदनातून जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामानंतर रब्बी पिकांची सुध्दा लागवड करतात. यंदा जिल्ह्यात ३६ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे या नुकसानीचे महसूल विभागातंर्गत पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतातील धानाचे पुंजण्याचे नुकसान झाले. त्याचे सुध्दा पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, धान खरेदी केंद्रावरील धानाची त्वरीत उचल करण्यात यावी. बागायती पिके व भाजीपाला उत्पादकांना सुध्दा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले. शिष्टमंडळात माजी आ. दिलीप बन्सोड, जागेश्वर निमजे, जि.प.सदस्य प्रिती रामटेके, उषा किंदरले, प्रदीप मेश्राम, संजय किंदरले, राजकुमार असाटी, डॉ.निम्रोद पटले, पप्पू सय्यद, मनिराम हिंगे, नितेश खोब्रागडे, देवेंद्र मंडपे, ग्यानीराम डोंगरवार, शंकर बिंज्ञाडे, निशा बावनकर, ममता लिचडे, मुकेश बरियकर, शिवदास पारधी, महेंद्र सुर्यवंशी, पारस रहांगडाले, भुमेश्वर पटले, राजेश पेशने, स्वप्नील बन्सोड, पोलेश्वर भगत, प्रल्हाद दखणे, खुशाल शहारे, सुर्यकांत टेंभरे, वसंत मडावी, कोठीराम निशाने, मुरलीदास गोंडाणे, सिलार्थ खोब्रागडे, देवगंना बघेले उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीTahasildarतहसीलदार