शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 23:04 IST

ग्रामीण भागाचा सर्वांगिन विकासासाठी भाजप सरकार कठिब्ध आहे. गावकºयांचे सहकार्य मिळाल्यास या भागाच्या विकासाला गती देण्यास अधिक मदत होईल. असे प्रतिपादन आ.विजय रहांगडाले यांनी येथे आयोजित सभेत केले.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : तालुक्यातील अनेक गावांत साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागाचा सर्वांगिन विकासासाठी भाजप सरकार कठिब्ध आहे. गावकºयांचे सहकार्य मिळाल्यास या भागाच्या विकासाला गती देण्यास अधिक मदत होईल. असे प्रतिपादन आ.विजय रहांगडाले यांनी येथे आयोजित सभेत केले.तिरोडा तालुक्यातील वडेगाव, बोदा, भजेपार, गोंडमोहाडी, मुंडीकोटा, देवटोला आदी गावांमध्ये विकास कामासंदर्भात सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. रहांगडाले म्हणाले, राज्यात आपली सत्ता असल्याने ४४ वर्षांपासून रखडलेल्या आंबेनाला (निमगाव) जलाशयाच्या कामाला शासनाकडून मंजुरी मिळवून देण्यात यश आले आहे. शेतकºयांच्या हिताकरिता धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. खळबंदा जलाशयात पाणी सोडले जात असून शेतकºयांना सिंचनाची सोय झाली आहे. तिरोडा क्षेत्रातील अनेक गावांत अनेक विकासकामे करण्यात आले. ३५ किमी रस्त्याचे कामे आटोपले. लवकरच बोदलकसा व चोरखमारा जलाशयात धापेवाडा प्रकल्पाचे पाणी सोडण्याकरिता टप्पा-२ चे काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.गावात विविध योजना आणण्याकरिता व त्या योग्यरित्या राबविण्याकरिता गावांतील जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले.अविकसित गावांना प्रवाहात आणणारदोन वर्षांच्या कार्यकाळ शिल्लक आहे. या कालावधीत तिरोडा शहराला व तिरोडा-गोरेगाव क्षेत्रातील अविकसीत गावांना विकास कामे करुन विकासाच्या प्रवाहात आणण्यास प्राधान्य देणार आहोत. यासाठी प्रत्येक गावाच्या नागरिकांनी सहकार्य करावे व साथ द्यावे. जनतेच्या सहकार्याशिवाय विकास कामांना गती मिळणे शक्य नसल्याचे रहांगडाले यांनी सांगितले.पक्षभेद विसरूनकरणार कामेगावात कोणत्याही पक्षाचे लोक असोत, आपण त्याला महत्व देत नसून गावाचा विकास महत्वाचा आहे. आपण गावात विविध योजना आणून अधिकाधिक विकास करण्याच्या प्रयत्नात आहोत. यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज आहे. जनतेने पक्षाचा विचार न करता गावाचा विकास कसा करता येईल, याकडे लक्ष द्यावे, असेही आमदार विजय रहांगडाले यांनी सभेत संबोधित केले.