शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

लेखा विभागाची लेखणी बंद

By admin | Updated: March 17, 2017 01:30 IST

समान न्याय, समान संधी या तत्वानुसार १० प्रलंबित मागण्यांसंदर्भात सुरू केलेल्या टप्पानिहाय आंदोलनात

गोंदिया : समान न्याय, समान संधी या तत्वानुसार १० प्रलंबित मागण्यांसंदर्भात सुरू केलेल्या टप्पानिहाय आंदोलनात जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी गुरूवार (दि.१५) पासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ऐन मार्च अखेरच्या गडबडीत जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील कामकाज ठप्प झाले आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने केलेल्या आवाहनानुसार संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत संपूर्ण लेखावर्गीय कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला असून राज्य कार्यकारिणीच्या पुढील सूचनेपर्यंत हे लेखणीबंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे जि.प. लेखावर्गीय संघटनेचे अध्यक्ष शैलेश बैस यांनी कळविले. आपल्या मागण्यांसाठी दि.१० मार्चपासून काळ्या फिती लावून टप्पानिहाय आंदोलन सुरू केले आहे. दि.१५ पासून कार्यालयात उपस्थित राहून लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. शासन या आंदोलनाची दखल घेईल असा विश्वास संघटनेचे सुदीप देव, संजय टिकेकर, नितीन काकडे, अनिल कटकवार, गोपाल शर्मा, आनंद चर्जे, मुलचंद मडावी, प्रवीण चहांदे व इतरांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)