शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

स्वच्छता अभियान नावापुरतेच

By admin | Updated: April 21, 2015 00:43 IST

शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे,

घाणीचे साम्राज्य : स्वच्छ भारत मिशन अपयशीगोरेगाव : शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे, याचे विविध योजनेतून, प्रबोधनातून बाळकडू पाजले, तसे निर्देशही दिले. पण येथील समाजमन स्वच्छतेविषयी जागृत नाही. म्हणून प्रशासनाने राबविलेला ‘स्वच्छता अभियान’ नुसत्या कागदावरच स्वच्छ झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता ही अधिक महत्त्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी मानतात. त्यामुळे स्वच्छ व स्वयंपूर्ण खेडी करण्याचा त्यांचा माणस होता. परंतु कालौघात खेडी, शहरे अधिक अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त होत गेली. उघड्यावरील प्रात:विधीने तर मोठे संकट उभे केले. शेवटी स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभारणे सरकारला क्रमप्राप्त झाले.या चळवळीत गावची गावे सहभागी झाली. या चळवळीला कुशल व धोरणी नेतृत्व मिळाले. त्यामुळे या स्वच्छता चळवळीतील लोकसहभाग पाहण्यासारखा होता. मात्र कालांतराने स्वच्छता चळवळीतील लोकसहभाग कमी झाल्यामुळे आजघडीला स्वच्छता अभियान नावापुरतेच मर्यादित राहिले आहे.‘स्वच्छता’ ही सर्वांची जबाबदारी आहे, हे येथील समाजमन मानायला तयार नाही. घरातील कचरा रस्त्यावर फेकण्याची सवय अजूनही येथील नागरिकांची गेली नाही. म्हणून कचरा वाढत आहे. गावची गावे कचरामय होताना दिसत आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’ या चळवळीमुळे लोकसहभागातून स्वच्छतेची जाणीव प्रत्येकाला झाली नाही. त्यामुळे आजघडीला स्वच्छता टिकवून ठेवणे लोकांना जमले नाही. (तालुका प्रतिनिधी)