शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

साडेतीन एकरातील धानाचे पुंजणे जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:04 IST

आमगाव तालुक्यातील ग्राम वळद येथील तीन शेतकऱ्यांच्या साडे तीन एकर शेतात ठेवलेले धानाचे पुंजणे जळून खाक झाले. यामुळे या तिन्ही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी द्वारपाल श्रावणजी भगत यांच्या १ एकर ६० डिस्मील, ललीता शिशुपाल भगत यांच्या १.७ एकर तर आनंदराव सेवकराम परिहार यांच्या १.३० एकरातील धानाचे पुंजणे त्यांनी ठेवले होते.

ठळक मुद्देवळद येथील घटना : तीन शेतकऱ्यांचे दीड लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव तालुक्यातील ग्राम वळद येथील तीन शेतकऱ्यांच्या साडे तीन एकर शेतात ठेवलेले धानाचे पुंजणे जळून खाक झाले. यामुळे या तिन्ही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकरी द्वारपाल श्रावणजी भगत यांच्या १ एकर ६० डिस्मील, ललीता शिशुपाल भगत यांच्या १.७ एकर तर आनंदराव सेवकराम परिहार यांच्या १.३० एकरातील धानाचे पुंजणे त्यांनी ठेवले होते. शुक्रवारी (दि.९) दुपारी १२.३० वाजतादरम्यान अचानक पुंजण्याला आग लागली ते जळून खाक झाले.या घटनेत शेतकऱ्यांचे दिड लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे, सरपंच किशोर रहांगडाले, पोलीस पाटील संतोष नागपुरे यांनी तिन्ही शेतकऱ्यांच्या जळालेल्या पुंजण्याची पाहणी केली.तलाठी डोये यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा तयार केला. पंधरे यांनी भ्रमणध्वनी द्वारे तहसीलदार साहेबराव राठोड व सालेकसा पोलीस ठाण्यात माहिती दिली.नुकसान भरपाईचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषद कृषी विभागाला देण्यात यावे व शेतकऱ्यांना जिल्हा परिषदमधून नुकसान भरपाई मिळवून देण्यात प्रयत्न करणार असल्याचे पंधरे म्हणाले

टॅग्स :fireआग