शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

बंधारा फुटल्यामुळे पीक गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 22:28 IST

जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी-बोथली नाल्यावरील बंधारा फुटला. यामुळे मोठ्या प्रमाणात पिके वाहून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटका : लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी-बोथली नाल्यावरील बंधारा फुटला. यामुळे मोठ्या प्रमाणात पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.सडक-अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी नाल्यावर बोथली सीमेला लागून सन २०१६ मध्ये १४ लाख रुपयांच्या निधीतून कोल्हापुरी बंधारा तयार करण्यात आला. या बंधाऱ्याव्दारे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग सिंचनासाठी करण्याचा उद्देश होता. मात्र सोमवारी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बंधाऱ्यालगत असलेले धानाचे पिक वाहून गेले. तर शेतातील विद्युत खांब सुध्दा वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या बंधाऱ्याला सुरक्षा भिंत नसल्याने बंधाऱ्यातील पाणी धनराज पारधी, हरेश पारधी, शिला चव्हाण यांच्या शेतातृन वाहून गेले त्यामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.२०१५-१६ मध्ये सुध्दा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र त्याची सुध्दा नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. नुकसानीची माहिती तहसीलदार, लघू पाटबंधारे विभागाला देण्यात आली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला. मात्र यानंतरही शेतकºयांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.माझ्या शेतातील धानाचे पिक, शेतात असलेली मोटार, विद्युत मिटर, पाईप लाईन तसेच इलेक्ट्रीक खांब बंधारा फुटल्यामुळे वाहून गेली. यामुळे माझे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अद्यापही याची नुकसान भरपाई मिळालेली नाही.- धनराज पारधी, शेतकरीेबंधाºयाला सुरक्षा भिंत नसल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हीच बाब लक्षात घेवून सुरक्षा भिंत बांधकामासाठी निधीची मागणी करण्यात आली. निधी प्राप्त होताच काम सुरू केले जाईल.-धिरज कापगते, शाखा उपअभियंता लघू पाटबंधारे विभाग, आमगाव.

टॅग्स :Rainपाऊस