शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

बंधारा फुटल्यामुळे पीक गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 22:28 IST

जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी-बोथली नाल्यावरील बंधारा फुटला. यामुळे मोठ्या प्रमाणात पिके वाहून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटका : लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी-बोथली नाल्यावरील बंधारा फुटला. यामुळे मोठ्या प्रमाणात पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.सडक-अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी नाल्यावर बोथली सीमेला लागून सन २०१६ मध्ये १४ लाख रुपयांच्या निधीतून कोल्हापुरी बंधारा तयार करण्यात आला. या बंधाऱ्याव्दारे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग सिंचनासाठी करण्याचा उद्देश होता. मात्र सोमवारी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बंधाऱ्यालगत असलेले धानाचे पिक वाहून गेले. तर शेतातील विद्युत खांब सुध्दा वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या बंधाऱ्याला सुरक्षा भिंत नसल्याने बंधाऱ्यातील पाणी धनराज पारधी, हरेश पारधी, शिला चव्हाण यांच्या शेतातृन वाहून गेले त्यामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.२०१५-१६ मध्ये सुध्दा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र त्याची सुध्दा नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. नुकसानीची माहिती तहसीलदार, लघू पाटबंधारे विभागाला देण्यात आली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला. मात्र यानंतरही शेतकºयांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.माझ्या शेतातील धानाचे पिक, शेतात असलेली मोटार, विद्युत मिटर, पाईप लाईन तसेच इलेक्ट्रीक खांब बंधारा फुटल्यामुळे वाहून गेली. यामुळे माझे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अद्यापही याची नुकसान भरपाई मिळालेली नाही.- धनराज पारधी, शेतकरीेबंधाºयाला सुरक्षा भिंत नसल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हीच बाब लक्षात घेवून सुरक्षा भिंत बांधकामासाठी निधीची मागणी करण्यात आली. निधी प्राप्त होताच काम सुरू केले जाईल.-धिरज कापगते, शाखा उपअभियंता लघू पाटबंधारे विभाग, आमगाव.

टॅग्स :Rainपाऊस