शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज देण्यास बँकेची वर्षभरापासून टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:00 IST

शासनाच्या ग्रामविकास विभागातंर्गत असलेल्या योजनेतून शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी आमगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कर्जाची उचल करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मात्र याला वर्षभराचा कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना कर्जाचा पुरवठा करण्यात आला नाही.

ठळक मुद्देलाभार्थ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : कारवाही करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाच्या ग्रामविकास विभागातंर्गत असलेल्या योजनेतून शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी आमगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कर्जाची उचल करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मात्र याला वर्षभराचा कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना कर्जाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांने याची तक्रार जिल्हाधिकारी व ग्रामीण विकास मंत्रालयाकडे केलीे आहे.प्राप्त माहितीनुसार आमगाव तालुक्यातील तिगाव येथील रहिवासी अरुण पोंगळे यांनी वर्षभरापूर्वी आमगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत शेळी पालन व्यवसायाकरिता कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला. तेव्हा बँक व्यवस्थापनाने पोंगळे यांना आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यास व यासाठी प्रशिक्षण घेण्याची गरज असल्याचे सांगितले.त्यानंतर त्यांनी प्रशिक्षण घेवून व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली. मात्र यानंतरही बँकेने त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली. त्यांच्याप्रमाणे त्यांच्याच गावातील तीन लाभार्थ्यांना मागील वर्षभरापासून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे.मागील वर्षभरापासून कर्ज न मिळाल्याने पोंगळे यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. एकीकडे शासन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुद्रा लोण योजना राबवित आहे.तर दुसरीकडे कर्जासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन सुध्दा कर्ज देण्यास बँकाडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे बेरोजगारांना रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करुन संबंधित बँक व्यवस्थापकावर कारवाही करण्याची मागणी अरुण पोंगळे यांनी जिल्हाधिकारी, मुख्यव्यवस्थापक, ग्रामविकास मंत्रालय यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Bank of Indiaबँक ऑफ इंडिया