शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बिरसा मुंडा यांचे विचार आत्मसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:24 IST

देवरी : अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या आदिवासी समाजाच्या वीरांगणा राणी दुर्गावती व क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी बंड पुकारून अन्यायाविरुद्ध ...

देवरी : अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या आदिवासी समाजाच्या वीरांगणा राणी दुर्गावती व क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी बंड पुकारून अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि देशात एक इतिहास घडविला. अशा वीरांगणा व क्रांतिवीरांचे विचार आत्मसात करून सर्व समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत आमदार सहषराम कोरोटे यांनी व्यक्त केले.

देवरी तालुक्यातील ओवारा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या चांदलमेटा या अतिदुर्गम गावात राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. ओवाराचे सरपंच हिरामन टेकाम, उपसरपंच कमल येरणे, प्रतिष्ठित नागरिक टिकाराम आचले, श्यामलाल उईके, ग्यानीराम वलके, कैलास वलके, डोये, गोपीचंद मरस्कोल्हे, जितू सलाटे, महेश वलके उपस्थित होते. गोपीचंद मरस्कोल्हे यांनी प्रास्ताविक केले, तर टिकाराम आचले यांनी संचालन केले आणि कैलास वलके यांनी आभार मानले.