शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पानसरेंच्या मारेकऱ्यांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST

पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करुन कठोर शिक्षा द्यावी, अतिक्रमण व वन जमिनीचे पट्टे कब्जाधारकाच्या नावावर करा, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करा, जिल्ह्यात तातडीने कामे सुरु करा, मनरेगा मजुरांना ५०० रुपये प्रति दिवस मजूरी लागू करा, आवास योजना अंतर्गत ग्रामीण व शहरींना समान पाच लाख रुपये आवासकरिता द्या, शेतमजूर व गरीब शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मासीक पेन्शन कायदा करा,

ठळक मुद्देभारतीय शेतमजूर युनियन : जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा द्या यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय शेतमजूर युनियनच्यावतीने गुरूवारी (दि.२०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करुन कठोर शिक्षा द्यावी, अतिक्रमण व वन जमिनीचे पट्टे कब्जाधारकाच्या नावावर करा, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करा, जिल्ह्यात तातडीने कामे सुरु करा, मनरेगा मजुरांना ५०० रुपये प्रति दिवस मजूरी लागू करा, आवास योजना अंतर्गत ग्रामीण व शहरींना समान पाच लाख रुपये आवासकरिता द्या, शेतमजूर व गरीब शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मासीक पेन्शन कायदा करा, दुष्काळग्रस्त शेतकरी प्रमाणे शेतमजूरांना वर्षाला सहा हजार रुपये लागू करा, ६० वर्षावरील सर्व मजुरांना सहा हजार रुपये पेन्शन कायदा करा, प्रधानमंत्री आवास योजनेंंतर्गत नगरपालिका, रेशनकार्डवर सर्व शेतमजुरांना एक रुपये दराने धान्य देण्यात यावे, एपीएल-बीपीएल भेद बंद करा, शेतमजुरांच्या मुलांना चांगले शिक्षण डिग्रीपर्यंत मोफत द्या आणि आरोग्य सेवा सर्वांना द्या, प्रधानमंत्रीद्वारे सहा हजार रुपये प्रत्येक वर्षी शेतकºयांना देण्याच्या घोषणांवर अंमल करा, जिल्ह्यातील अतिक्रमणधारक घर बांधून अनेक दिवसांपासून राहत आहेत त्यांना आवास मंजूर करण्यात यावे, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक ओबीसींवरील अत्याचार बंद करावे आदि मागण्यांचा समावेश असून त्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी हौसलाल रहांगडाले, शेखर कनोजिया, रामचंद्र पाटील, छन्नू रामटेके, प्रल्हाद उके, चरणदास भावे, नत्थू मडावी, रायाबाई मारगाये व अन्य उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चा