शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

पानसरेंच्या मारेकऱ्यांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST

पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करुन कठोर शिक्षा द्यावी, अतिक्रमण व वन जमिनीचे पट्टे कब्जाधारकाच्या नावावर करा, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करा, जिल्ह्यात तातडीने कामे सुरु करा, मनरेगा मजुरांना ५०० रुपये प्रति दिवस मजूरी लागू करा, आवास योजना अंतर्गत ग्रामीण व शहरींना समान पाच लाख रुपये आवासकरिता द्या, शेतमजूर व गरीब शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मासीक पेन्शन कायदा करा,

ठळक मुद्देभारतीय शेतमजूर युनियन : जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा द्या यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय शेतमजूर युनियनच्यावतीने गुरूवारी (दि.२०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करुन कठोर शिक्षा द्यावी, अतिक्रमण व वन जमिनीचे पट्टे कब्जाधारकाच्या नावावर करा, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करा, जिल्ह्यात तातडीने कामे सुरु करा, मनरेगा मजुरांना ५०० रुपये प्रति दिवस मजूरी लागू करा, आवास योजना अंतर्गत ग्रामीण व शहरींना समान पाच लाख रुपये आवासकरिता द्या, शेतमजूर व गरीब शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मासीक पेन्शन कायदा करा, दुष्काळग्रस्त शेतकरी प्रमाणे शेतमजूरांना वर्षाला सहा हजार रुपये लागू करा, ६० वर्षावरील सर्व मजुरांना सहा हजार रुपये पेन्शन कायदा करा, प्रधानमंत्री आवास योजनेंंतर्गत नगरपालिका, रेशनकार्डवर सर्व शेतमजुरांना एक रुपये दराने धान्य देण्यात यावे, एपीएल-बीपीएल भेद बंद करा, शेतमजुरांच्या मुलांना चांगले शिक्षण डिग्रीपर्यंत मोफत द्या आणि आरोग्य सेवा सर्वांना द्या, प्रधानमंत्रीद्वारे सहा हजार रुपये प्रत्येक वर्षी शेतकºयांना देण्याच्या घोषणांवर अंमल करा, जिल्ह्यातील अतिक्रमणधारक घर बांधून अनेक दिवसांपासून राहत आहेत त्यांना आवास मंजूर करण्यात यावे, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक ओबीसींवरील अत्याचार बंद करावे आदि मागण्यांचा समावेश असून त्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी हौसलाल रहांगडाले, शेखर कनोजिया, रामचंद्र पाटील, छन्नू रामटेके, प्रल्हाद उके, चरणदास भावे, नत्थू मडावी, रायाबाई मारगाये व अन्य उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चा