शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

महात्मांच्या विचारांचा सुगंध अनंतकाळ दरवळत राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 10:26 PM

महात्मा जोतिबा फुले हे एक भारतीय विचारक, समाजसेवक, लेखक, आणि क्र ांतिकारी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या याच कार्याने त्यांना महात्मा बनवलं. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली आणि अनेक अडथळे पार करत त्यांनी महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले.

ठळक मुद्देविनोद अग्रवाल : ग्राम बलमाटोला येथील पुण्यतिथी कार्यक्र म

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा जोतिबा फुले हे एक भारतीय विचारक, समाजसेवक, लेखक, आणि क्र ांतिकारी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या याच कार्याने त्यांना महात्मा बनवलं. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली आणि अनेक अडथळे पार करत त्यांनी महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. जोपर्यंत समाज शिक्षित होणार नाही तोपर्यंत हा देश पुढे जाऊ शकत नाही असे त्यांचे मत होते. अशातूनच देशाची पहिली महिला शिक्षिका त्यांनी आपल्याला दिली. महात्मा फुले हे असे पुष्प आहे, ज्यांच्या विचारांचा सुगंध अनंतकाळापर्यंत दरवळत राहील असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम बलमाटोला येथील मरार समाज कल्याण समितीच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १६२ व्या पुण्यतिथीपर आयोजीत कार्यक्र मात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उदघाटन रामराव खरे, दीपप्रज्वलन शामकला पाचे आणि रंगमंच पूजन डॉ. प्रकाश देवाधारी यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून इशुलाल कहनावत, कला बाम्बरे , नोकलाल कहनावत, राजकुमार म्हात्रे, धुमाळ, मुकेश पाचे, सुकलाल बाहे, संध्या सिंगनधुपे, झाडूलाल पाचे, मेहतर पाचे, ज्ञानीराम पाचे, केवलराम पाचे, लखनलाल पाचे, पूनाउ मतारे, सरपंच नमिता शहारे, उपसरपंच अनिल डोंगरे, सदस्य व्यंकटराव मेश्राम, सुशील सहारे, मुख्याध्यापक अजय चौरे उपस्थित होते.