शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आठ दिवसात ४०० वाहन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:29 IST

वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने शहरात २२ आॅक्टोबरपासून हेल्मेट सक्ती लागू केली आहे. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

ठळक मुद्देहेल्मेटसक्तीची धडक मोहीम : २ लाख रुपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने शहरात २२ आॅक्टोबरपासून हेल्मेट सक्ती लागू केली आहे. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.या मोहीमे अंतर्गत शहर वाहतूक नियंत्रण विभागाने ४०० वाहन चालकांवर कारवाई करुन २ लाख रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान या कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात दरवर्षी घडणाºया अपघातात दीडशे दुचाकी चालकांचा मृत्यु होतो. अपघातात मृत्युमुखी पडणाºयामध्ये बºयाच जणांचा मृत्यु हा डोक्याला गंभीर मार लागल्याने होतो.त्यामुळे वाढत्या अपघाताच्या घटनांना आळा घालून त्यातील मृतकांची संख्या कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी पहिल्या टप्प्यात शहरात दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला. यातंर्गत २२ आॅक्टोबरपासून शहरात हेल्मेट सक्ती मोहीम सुरू करण्यात आली.२२ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान शहर वाहतूक नियंत्रण विभागाने हेल्मेटचा वापर न करणाºया ४०० वाहन चालकांवर कारवाई करुन दोन लाख रुपयांचा दंड वसूल केला.दरम्यान पोलीस विभागाच्या धडक कारवाईमुळे वाहन चालकांची हेल्मेट खरेदीसाठी गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या मोहीमेचा काही हेल्मेट विक्रेत्यांनी सुध्दा फायदा घेतला असून रस्त्याच्या कडेला दुकान थाटून हेल्मेट विक्री करीत आहे. मात्र या हेल्मेटच्या गुणवत्तेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. याकडे वैद्यमापन विभागाने लक्ष देवून कारवाही करण्याची गरज आहे.हेल्मेट सक्तीमुळे वाचले शिक्षकाचे प्राणगोंदियावरुन एकोडी येथे जाणाºया दिलीप धुर्वे व हरिचंद्र दराडे या दोन्ही शिक्षकांच्या दुचाकीला समोरुन येणाºया दुचाकीने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या पायाला मार लागला. मात्र त्यांनी हेल्मेट परिधान केले असल्याने त्यांच्या डोक्याला कुठलीही दुखापत झाली नाही. त्यामुळे हेल्मेटमुळे सुदैवाने ते या अपघातात सुखरुप बचावले. दरम्यान हेल्मेट सक्तीमुळे आपले प्राण वाचल्याबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक बैजल यांचे आभार मानले.वाहतुकीची कोंडी कायमशहरातील बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढत आहे.त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. मात्र शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे कर्मचारी हेल्मेट सक्ती मोहीमेत व्यस्त असल्याने त्यांचे शहरातील वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस