शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अपघात विम्याचा दोन कुटुंबांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहिंना अपंगत्व येते. अशा अपघातग्रस्त किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यास किंवा त्यांच्या वारसादारास दोन लाख रुपयांचे संरक्षण दिले जात असून तालुक्यातील दोन शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे.

ठळक मुद्देगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा : प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : शेती करताना होणारे अपघात जसे वीज पडणे, पुर येणे, सर्पदंश, विंचूदंश, करंट लागणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहिंना अपंगत्व येते. अशा अपघातग्रस्त किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यास किंवा त्यांच्या वारसादारास दोन लाख रुपयांचे संरक्षण दिले जात असून तालुक्यातील दोन शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे.तिरोडा तालुक्यात सन २०१८-१९ मध्ये १० ते ७५ वयोगटातील ४४ हजार २१६ शेतकऱ्यांनी संपूर्ण विमा हप्ता राज्य शासनामार्फत विमा कंपनीला प्रदान केला आहे.१३ शेतकरी व वारसांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केले. त्यात दोघांना प्रत्येकी दोन लाख असे चार लाख वारसदारांच्या बँक खात्यावर विमा कंपनीने जमा केले असून उर्वरीत प्रोसेसमध्ये असल्याचे सांगितले.अपघाती मृत्यू झालस दोन लाख, अपघातात दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख, अपघातात एक डोळा-एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपये देण्यात येते. कुटुंबातील १० ते ७५ वयोगटातील एकूण दोन जनांकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा राबविण्यात येत आहे.या योजनेचा मध्यस्तांना फायदा होवू नये, प्रत्यक्ष शेतकरी कुटुंबालाच फायदा मिळावा या हेतूने तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी आपल्या अधिनस्थ सर्व क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाºयांना अपघातग्रस्त कुटुंबांचा शोध घेवून त्यांना सर्वतोपरी मदत करुन प्रस्ताव ३ महिन्यांच्या आत तालुका कार्यालयास सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक