शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

६६ निराश्रीतांना ‘रमाई’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 00:43 IST

शहरातील ६६ निराश्रितांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी ‘रमाई’ योजना आधार देणारी ठरली आहे. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून

९४ लाखांचा निधी : घरकुलांचे तीन हप्ते अडलेगोंदिया : शहरातील ६६ निराश्रितांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी ‘रमाई’ योजना आधार देणारी ठरली आहे. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून शहरातील या निराश्रीतांना त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. यासाठी ९४ लाख ३५ हजार रूपयांचा निधी देण्यात आला असून या घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती आहे. आपले स्वत:चे हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. जीवनात काही असो-नसो मात्र डोक्यावर स्वत:चे छत ही अत्यंत महत्वाची बाब आहे. अशात ज्यांच्याकडे स्वत:चे घर आहे तो आज नशिबवान समजला जातो. कारण आजच्या महागाईला बघता स्वत:चे घर बांधणे सर्वाच्याच आवाक्यात राहिलेले नाही. त्यातही हातावर कमावून खाणाऱ्यांचे तर सोडूनच द्यावे. अशा निराश्रीत गरजूंसाठी शासनाने ‘रमाई आवास योजना’ सुरू केली आहे. ही योजना अशा निराश्रीतांसाठी त्यांना हक्काचे घरकूल मिळवून देणारी ठरत आहे. अनुसूचित जातीतील दरिद्रय रेषेखालील(बीपीएल) व दारिद्रय रेषेवरील (एपीएल) दोन्ही घटकांसाठी ही योजना शासन राबवित आहे. यात बीपीएलसाठी १.५० लाखांचे तर एपीएलसाठी १.३५ लाखांचे अनुदान दिले जाते. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत शहरातील ६६ निराश्रीतांना सन २०१५-१६ या वर्षात घरकूल मंजूर करण्यात आले आहे. यात ३५ लाभार्थी बीपीएल असून ३१ लाभार्थी एपीएलचे आहेत. यासाठी शासनाकडून ५२.५० लाख रूपये बीपीएलसाठी तर ४१.८५ हजार रूपये एपीएलसाठी उपलब्ध करवून देण्यात आले आहेत. (शहर प्रतिनिधी)