शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

तीन दिवसांत ५७ धान खरेदी केंद्र सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 21:08 IST

हलक्या पध्दतीचा धान कापणीवर आला आहे. काही ठिकाणी कापणी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशेतकºयांची लूट थांबेल का?: पावसाच्या आगमनाने भारी धानाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हलक्या पध्दतीचा धान कापणीवर आला आहे. काही ठिकाणी कापणी सुरू झाली आहे. शेतकºयांचा धान बाजारात येणार यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने तीन दिवसात ५७ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.७ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा मार्केटिंग अधिकारी अतूल नेरकर व आदिवासी विकास महामंडळाचे राजूरकर यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. सभेत धान खरेदीवर चर्चा करण्यात आली. या सभेला इतर अधिकारी, खरेदी केंद्राचे संचालक उपस्थित होते. चर्चेदरम्यान धान खरेदीची प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.या संबधी जिल्हा मार्केटिंग अधिकारी अतूल नेरकर यांनी तीन दिवसात ५७ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश विविध संस्थांना दिले आहे. या आदेशानुसार येत्या तीन दिवसात धान खरेदीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यंदा धानाचे पिक पावसाअभावी उशीरा निघत असल्याने शेतकºयांना आता धान खरेदीकेंद्र वेळेवर सुरू होत असल्याचे वाटत आहे.आदिवासी क्षेत्रात १० केंद्रआदिवासी विकास विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार सद्या आदिवासी भागात १० केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळताच धान खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे. राजूरकर यांच्या मते मागील वर्षी जिल्ह्यात ४३ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. यावर्षी सुध्दा एवढेच केंद्र आदिवासी विभागामार्फत सुरू केले जाणार आहेत. दरवर्षी धान खरेदी केंद्र उशीरा सुरू केले जात असल्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव आपले धान व्यापाºयांना विकावे लागते. परंतु यंदा पावसाने दडी मारल्यामुळे फक्त काहीच शेतकºयांचे धान कापणीवर आले आहेत. आता मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाल्याने भारी धानाला या पावसाचा फायदा आहे. परंतु धानाला मावा या रोगाने ग्रासल्याचे लक्षात आले आहे.पाऊस झाला वैरीशेतकºयांचे जीवनात आनंद फुलविणारा पाऊस वैरी झाला आहे. यावर्षी पावलोपावली पावसाची गरज असताना पाऊस आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील तलाव, धरणे, विहीरी कोरड्या आहेत. हलके धान आता कापणीवर येत असताना मागील दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या धानाला फायदा आहे तर कापणी झालेल्या धानाला नुकसान आहे.