शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

नक्षल जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राकडून मिळाले १० कोटी

By admin | Updated: May 10, 2014 00:22 IST

जिल्हा नक्षलग्रस्त आहे. या डावी कडवी विचार सरणीच्या जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने १० कोटी रूपये शासनाने गोंदिया जिल्ह्याला दिले आहेत.

 गोंदिया : जिल्हा नक्षलग्रस्त आहे. या डावी कडवी विचार सरणीच्या जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने १० कोटी रूपये शासनाने गोंदिया जिल्ह्याला दिले आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या विकासाठी केंद्र शासनाची ही मदत आहे. भारत सरकारने देशातील निवडक आदिवासी व मागास जिल्ह्यांसाठी एकात्मीक कृती आराखडा कार्यक्रमात बदल करून नव्या रूपाने सन २०१३-१४ पासून डावी कडवी विचारणीग्रस्त जिल्ह्यांसाठी अतिरिक्त केंद्रीय सहाय्य देण्याचे ठरविले. यासाठी १२ व्या पंचवार्षिक योजनेच्या उर्वरीत कालावधीत ही योजना राबविण्याचे ठरविले आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी राबविण्यात येणार्‍या केंद्रसरकारच्या योजनेत महाराष्टÑातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा या चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षाकरीता प्रत्येक जिल्ह्याला ३० कोटी रूपये देण्यात येणार आहेत. महाराष्टÑातील या चार जिल्ह्यांसाठी १२० कोटी रूपये केंद्र शासनाकडून महाराष्टÑाला मिळणार आहेत. या योजनेचा पहिला हप्ता ४० कोटी रूपये मिळाले आहेत. यातील १० कोटी रूपये गोंदिया जिल्ह्याला मिळाले आहेत. २८ मार्च २०१४ रोजी राज्याच्या एकत्रित संचित निधीत जमा करण्यात आले आहे. ही बाब शासनानच्या विचाराधीन होती. सदर रक्कम गोंदिया जिल्हाधिकारी यांना देण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. महाराष्टÑ शासनाच्या नियोजन विभागाने ९ मे रोजी सदर निधी दिला आहे. गोंदिया जिल्ह्याला आणखी २० कोटी रूपये देण्यात येणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)