शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

नक्षल जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राकडून मिळाले १० कोटी

By admin | Updated: May 10, 2014 00:22 IST

जिल्हा नक्षलग्रस्त आहे. या डावी कडवी विचार सरणीच्या जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने १० कोटी रूपये शासनाने गोंदिया जिल्ह्याला दिले आहेत.

 गोंदिया : जिल्हा नक्षलग्रस्त आहे. या डावी कडवी विचार सरणीच्या जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने १० कोटी रूपये शासनाने गोंदिया जिल्ह्याला दिले आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या विकासाठी केंद्र शासनाची ही मदत आहे. भारत सरकारने देशातील निवडक आदिवासी व मागास जिल्ह्यांसाठी एकात्मीक कृती आराखडा कार्यक्रमात बदल करून नव्या रूपाने सन २०१३-१४ पासून डावी कडवी विचारणीग्रस्त जिल्ह्यांसाठी अतिरिक्त केंद्रीय सहाय्य देण्याचे ठरविले. यासाठी १२ व्या पंचवार्षिक योजनेच्या उर्वरीत कालावधीत ही योजना राबविण्याचे ठरविले आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी राबविण्यात येणार्‍या केंद्रसरकारच्या योजनेत महाराष्टÑातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा या चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षाकरीता प्रत्येक जिल्ह्याला ३० कोटी रूपये देण्यात येणार आहेत. महाराष्टÑातील या चार जिल्ह्यांसाठी १२० कोटी रूपये केंद्र शासनाकडून महाराष्टÑाला मिळणार आहेत. या योजनेचा पहिला हप्ता ४० कोटी रूपये मिळाले आहेत. यातील १० कोटी रूपये गोंदिया जिल्ह्याला मिळाले आहेत. २८ मार्च २०१४ रोजी राज्याच्या एकत्रित संचित निधीत जमा करण्यात आले आहे. ही बाब शासनानच्या विचाराधीन होती. सदर रक्कम गोंदिया जिल्हाधिकारी यांना देण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. महाराष्टÑ शासनाच्या नियोजन विभागाने ९ मे रोजी सदर निधी दिला आहे. गोंदिया जिल्ह्याला आणखी २० कोटी रूपये देण्यात येणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)